PM Kisan Yojana : आता ‘या’ शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, जाणून घ्या

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने (Central Government) पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan Yojana) मोठा बदल केला आहे. राज्याबाहेर राहत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हफ्ते देण्यात आले आहेत. 11 व्या हफ्त्यात (Week) शेतकऱ्यांना दरमहा 2000 रुपये देण्यात आले आहेत. पडताळणी कशी होईल प्रधानमंत्री किसान … Read more

PM Kisan Yojana: 11 दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पोहोचले नाहीत? हे काम केल्याने लगेच मिळतील पैसे….

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : पिएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) चा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपली आहे. मात्र यादरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 वा हप्ता पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. आधार क्रमांक चुकीचा आहे – नोंदणी … Read more

कृषी मंत्री भुसे यांची महत्वाची माहिती!! महाराष्ट्राला मिळणार ‘इतकी’ टन खते; खतटंचाई होणार का?

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे खरीप हंगामात खत दरवाढीचा (Fertilizer Rate) व खत टंचाईचा (Fertilizer Shortage) सामना राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) करावा लागू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्याच्या बांधा पासून ते अगदी मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र चर्चेला … Read more

मोठी बातमी! कृषी विभागाचा खत टंचाई टाळण्यासाठी पुढाकार; काय आहे विभागाचा तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news  :- सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे (Russia And Ukraine War) जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. यामुळे देशातही महागाईचा भडका उडत असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा आता शेती क्षेत्रालाही झळा बसू लागल्या आहेत. युद्धामुळे खरिपात (Kharif Season) खत टंचाई प्रकर्षाने जाणवेल असा … Read more

शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more

बदलत्या हवामानाचा विचार करतांना शेतकर्‍यांनी पिकसंरक्षण समजून घ्यावे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरडवाहू शेतीसाठी हरभरा हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्‍यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घेत लागवड करावी. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि भारतीय कृषि अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने कडधान्य उत्पादन वाढ अंतर्गत हरभरा समुह प्रथमदर्शक … Read more

म्हणून ‘त्या’ कृषी सेवा केंद्र चालकावर केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. … Read more