Explained : अहिल्यानगर जिल्हा विभाजन होणार की तालुका विभाजन ?

Explained राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन, किंवा थेट तालुक्यांचं विभाजन हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नगरची लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अकोल्यापासून जामखेपडपर्यंत आणि कोपरगावपासून पारनेरपर्यंत कार्यभाग साधताना प्रशासनाची तारेवरची कसरत होते. हिच कसरत कमी करण्यासाठी, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा चर्चा कायम होत असतात. आता जिल्ह्याचं … Read more

Explained : कर्जत पंचायत समिती निवडणूक : गट- गणांची तोडफोड कुणाच्या पथ्यावर? शिंदे- पवारांची व्यूव्हरचना सुरु

Explained Karjat Politics : रोज काही ना काही राजकीय समिकरण बदलणारा मतदारसंघ म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड. विद्यमान सभापती व भाजपचे नेते राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात येथे रोज कलगीतुरा रंगतो. कर्जत नगरपंचायतीच्या गटनेता बदलाचा वाद, आता थेट उच्च न्यायालयात गेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते राम शिंदे यांना मुख्यमंत्री … Read more

Explained : रोहित पवार की राम शिंदे जामखेडमध्ये राजकारण शिगेला

Explained Jaamkhed Politics : गेल्या सात- आठ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत या निवडणुका घेण्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल आता लवकरच वाजणार आहे. त्यात दोन पहिल्या फळीतील तगडे … Read more

Explained : श्रीगोंदा पंचायत समिती निवडणूक : जगताप- नागवडे विधानसभेचा बदला घेणार? पाचपुतेंची शांतीत क्रांती सुरु

Explained Shrigonda Politics : सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्याचे हाँट राजकारण जिल्ह्याने पाहिले. एक, दोन नव्हे तर, तब्बल 4 तगड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद आजमावली होती. निकालापर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंनी आपला करिश्मा कायम ठेवला आणि त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते आयुष्यातील आपल्या … Read more

Explained : पारनेर पंचायत समिती निवडणूक : खासदार निलेश लंकेंना किंममेकर होण्याची संधी

Explained Parner Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग सक्रिय झालं आहे. निवडणूकीत गट व गणांच्या फेररचनेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे गणपती की दिवाळी? निवडणूका नक्की कधी, असा सवाल विचारला जात आहे. राजकारणाच्या बाबतीत सर्वात हाँट व अनपेक्षित निकाल देणारा तालुका म्हणून … Read more

Explained : नगरच्या राजकारणात नवा चेहरा ! कर्डिले पुन्हा किंगमेकर ?

Explained Nagar Politics : नगर तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर, या तालुक्याचे राजकारण आ. शिवाजी कर्डिले यांच्याभोवतीच फिरते, असा इतिहास आहे. नगर तालुक्यातील गावे एक-दोन नाही तर, तीन विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. परंतु एकंदर तालुक्यातील सर्वच राजकारणात कर्डिलेंची पकड आहे. कर्डिले सध्या राहुरी मतदारसंघाचे आमदार असले तरी, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही … Read more

Explained : घुले बंधू किल्ला अभेद्य ठेवणार ? आ. राजळेंचे ‘मिशन शेवगाव’ सुरु, घुले-काकडेही तयारीत

Explained Shevgaon Politics : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार भाजपच्या मोनिका राजळे असल्या तरी, शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या घुले परिवाराचेच वर्चस्व आहे. शेवगाव पंचायत समिती व शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतही यापूर्वी घुले परिवाराचेच वजन राहिले आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2020 ला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने म्हणजेच घुले गटाने, 4 पैकी 3 गटांत, व आठपैकी … Read more

Explained : श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण पेटणार ! विखे-मुरकुटे-ससाणे यांच्यात रंगणार निर्णायक लढत

Explained – Shrirampur Elections : गेल्यावेळी पंचायत समितीत रंगलेले सत्तांतर नाट्य, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत महायुतीचा झालेला विजय, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा वाढलेला टक्का श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण बदलतंय, हे दाखविण्यास पुरेसा आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत श्रीरामपूर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूकही रंगणार आहे. या निवडणुकीत विखे गट, मुरकुटे गट, ससाणे गट आदींसह इतर हिंदूत्ववादी … Read more

Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …

कोपरगाव तालुका हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काळे व कोल्हे सहकारी साखर कारखान्याभोवतीच या तालुक्याचे राजकारण फिरते. यापूर्वी कोपरगावची विधानसभा निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काळे व कोल्हे गटांभोवतीच फिरत आल्या आहेत. गेल्या विधानसभेला मात्र चमत्कार झाला, आणि कोल्हेंनी अनेपेक्षित माघार घेत, काळेंना आमदार केले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही … Read more

Explained : विखे पुन्हा व्हाईट वाॅश देतील का? गट व गण वाढल्याने राहात्यात चुरस

Explained : राहाता तालुक्यातील सर्वच सहकारी व इतर संस्थांवर विखे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. प्रवरा व गणेश अशा दोन साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेला हा तालुका पहिल्यापासून विखेंच्या अधिपत्याखाली आहे. गेल्या पाच वर्षांतील घडामोडी पाहता, कोल्हे-विखे संघर्ष वगळता या दोन्ही परिसराने विखेंच्या हातात सत्ता दिली. आता कोल्हे कुटुंबही विखेंपासून चार हात लांब असल्याने, या तालुक्यातील आगामी … Read more

Explained : गट गणाची तोडफोड कुणाच्या पथ्यावर ? संगमनेर थोरातांचे की खताळांचे

Explained संगमनेर पंचायत समितीची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विद्यमान आ. अमोल खताळ हे पुन्हा एकदा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कडवे आव्हान देतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. संगमनेरच काय पण संगमनेर तालुक्यातील सर्वच संस्थांवर गेल्या 40 वर्षांची … Read more

Explained : तनपुरे कारखाना का बंद पडला? तो मिळविण्याची एवढी स्पर्धा का लागलीय? पहा संपूर्ण हिस्ट्री…

राहुरी तालुक्याची कामधेनु समजल्या जाणाऱ्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. आणि चमत्कार झाला. एक-दोन नव्हे, तर कारखाना निवडणुकीत तब्बल 4-4 पॅनल तयार होण्याची शक्यता दिसू लागली. विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डाँ. तनपुरे साखर कारखान्याच्या विषयाला सर्वांनीच सोयीस्कर बगल दिली होती. त्याबद्दल ना सत्ताधारी बोलताना दिसले ना विरोधक… मात्र निवडणूक अर्ज भरण्यासाठी … Read more

Explained : पाकिस्तानला धडा शिकवायला भारत सज्ज ! युद्ध झालं तर कोण कुणाच्या बाजूने उभं राहील?

India-Pakistan war : भारतासोबत तीन वेळा हरल्यानंतरही पाकिस्तानचा माज कमी झालेला नाही. 1948, 1965 आणि 1971 अशा तिन्ही युद्धात, पार्श्वभागाला पाय लावून पळालेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच… या म्हणीप्रमाणे पाकिस्तान अजूनही भारतात विघातक कृत्ये करताना दिसतोय. नुकताच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरमधल्या पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ निष्पाप भारतीय … Read more

Explained : अहिल्यानगरच्या साखर सम्राटांना महायुतीचा सुरुंग ! स्थानिक निवडणुकीतही हादरे?

नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकाराच्या राजकारणाभोवतीच या जिल्ह्याचे राजकारण चालते. या जिल्ह्यातील अनेक घराण्यांच्या दोन-तीन पिढ्या, याच शुगर लाँबीच्या जोरावर खुर्च्या टिकवून आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत, याच शुगर लाँबीला हिंदूत्वाच्या राजकारणाने व लाडक्या बहि‍णींच्या लाटेने पराभवाची चव चाखायला लावली. आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही या शुगर … Read more

Explained : महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणूक होणार पण ओबीसींचं आरक्षण राहणार का ?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (६ मे २०२५) महत्त्वपूर्ण आदेश जारी केले, ज्यामुळे राज्यातील राजकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नाँगमेईकपम कोटम यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांत (सप्टेंबर २०२५ पर्यंत) निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट … Read more

Explained : ४५० कोटींचं स्मारक, आयटी पार्क, धरणे… नगरला मिळणार मोठं पॅकेज ?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजचा सुरु होणारी ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे दीड-दोन कोटी खर्च केलेली ही बैठक सुमारे दीड तास चालेल, असे सांगितले जात आहे. या बैठकीसाठी जर्मन हँगर प्रकारचा मंडप उभारण्यात आला आहे. … Read more

Explained : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेले अहिल्यानगर का चाचपडतेय ? विखे एके विखे नेमकं किती दिवस राहील?

अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण अगदी बदललंय. काँग्रेस, काँम्रेड, राष्ट्रवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या विचारधारा बदलत आता हा जिल्हा हिदूत्वाकडे झुकलाय. या जिल्ह्यानं अनेक स्थित्यंतरे पाहिली. कधीकाळी शरद पवारांचा एकहाती दबदबा या जिल्ह्यानं पाहिलाय. २०१९ च्या निवडणुकीत तब्बल सहा आमदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांना २०२४ मध्ये मात्र, फक्त नातवाच्या विजयावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी, ठाकरे गटाचा पार सुपडा … Read more

‘हे’ आहे काश्मीर फाईल्सचे सत्य ! 32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांचे काय झाले ? त्यांच्या पलायनास जबाबदार कोण?

The Kashmir Files and Story of Kashmiri Pandit Exodus : काश्मिरी पंडितांच्या पलायनावर बनवलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात 1990 च्या त्या काळातील कथा दाखवण्यात आली आहे, जेव्हा लाखो काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांच्या धमकीमुळे घर सोडून पळून जावे लागले होते. मात्र, हे कोणत्या परिस्थितीत घडले आणि या घटनेदरम्यान कोणते प्रमुख चेहरे … Read more