खरं काय! 5 क्विंटल बियाण्यातून मिळवले 129 क्विंटल बटाटे; निळे बटाटे ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- अलीकडे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडवून आणला जात आहे. शेतकरी बांधव (Farmers) सध्या पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत. शेतकऱ्यांचा पीकपद्धतीत केला गेलेला प्रयोग त्यांच्यासाठी जणू काही वरदानच सिद्ध होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! औषध फवारणी करताना काळजी घ्या; निष्काळजीपणे औषध फवारणी केल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra News : पिकांना किडींपासून तसेच रोगापासून वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmers) नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके औषधे फवारणी करावी लागते. यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. असे असले तरी शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना काळजी बाळगणे अपरिहार्य आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवड … Read more

‘या’ 10 जातीच्या गाईचे पालन करा; दूध उत्पन्नात वाढ होईल हमखास

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात दूध उत्पादनासाठी गाई पालन हजारो वर्षांपासून केले जाते.पण आली कडे दूधाच्या मागणीत वाढ होत आसल्या मुळे चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या जातीची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण चांगल्या जातीच्या गाईची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे.भारतात गायींच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी … Read more

काय सांगता! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरु करा ‘या’ पिकाची लागवड; उत्पन्न मिळणार छप्परफाड….

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश आहे, मात्र असे असले तरी अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. असे असले तरी, शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते मात्र यासाठी शेतकरी … Read more

Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:-  सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर … Read more

Soybean price : कुठं फेडणार हे पाप!! सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून मापात पाप…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने … Read more

काय सांगता! हिंदकेशरी नाग्या बैलाचा प्रकटदिन साजरा; गावकऱ्यांना जेवणाची पंगत

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Oxen news : शेतीक्षेत्राच्या प्रारंभीपासून शेतीमध्ये बैलांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. दावणीला बांधलेले बैल (Oxen) आणि शेतकरी बांधव यांच्यात एक अतुट नाते असते. काळाच्या ओघात शेतीमध्ये आधुनिकतेची झलक दिसत असली आणि शेती कार्यात बैलांचा वापर कमी झाला असला तरीदेखील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) आपल्या बैलाचे स्थान ते आधीच सारखेच हृदयात आहे. शेतकरी … Read more

कीड संरक्षणासाठी करा ‘या’ पिकांची मुख्य पिकांभोवती लागवड;कीट नियंत्रण होईल हमखास

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : सध्या शेतकरी शेतामध्ये उत्पादन वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. पण पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांचे संरक्षण होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपली पिकांची मुळे समस्या आहे कीटक व बुरशी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बहुपीक पद्धत प्रभावी ठरत आहे. शेतातील कीटक व बुरशी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य … Read more

फक्त तूच रे भावा…! एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वळला; या पिकाची लागवड केली आणि लखपती झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :-देशातील नवयुवक शेतकरी (Young farmers) एकीकडे उच्च शिक्षण घेऊन पाच आकडी पगार कमवण्याचे स्वप्न बघतो तर दुसरीकडे असेही काही नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेती क्षेत्रातून चांगला बक्कळ नफा कमवीत आहेत. अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेती मधून पळ … Read more

ज्वारीच्या उत्पादन क्षेत्रात घट; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, दूध उत्पादक चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- ज्वारीच्या दर वर्षी वाढत्या उत्पादनामुळे ज्वारीला दरवर्षी भाव कमी मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पीक पद्धतीत बदल केले.परिणामी ज्वारीचे उत्पादन घटले आहे.शेतकऱ्यांना ज्वारीची चिंता नाही. पण जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्याचे करायचे काय ही काळजी शेतकर्‍याला लाpगली आहे. यंदा पीक पध्दतींमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचे परिणाम ज्वारीच्या दरा बरोबरच जनावरांसाठी … Read more

सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी; कमिशन लाभ अधिकाऱ्यांसाठी?

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Government scheme :- शेतकरी प्रबल होण्यासाठी शासन वेगवेगळ्या सरकारी योजना आखत असते. पण या योजना शेतकऱ्याला पदरात पाडून घेण्यासाठी ठिक ठिकाणी कमिश देण्याचा घाट घालण्यात येत आहे.p शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुटपालन इत्यादी व्यवसाय करत असतो. त्यामागे त्याचा अधिकचा नफा मिळविण्याचा शेतकऱ्याचा मुख्य उद्देश असतो. तर शेतकऱ्यांना जोडधंद्यातून … Read more

मोठी बातमी! बाजार समितीचा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो लाखमोलाचा; निर्णय छोटा मात्र, कौतुकास्पद….

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022  Market Committee Administration :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) उंबरठे नेहमीच झिजवावे लागतात. खरं पाहता, बाजार समित्यांची उभारणी शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी केली गेली होती. शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षित पद्धतीने विक्री करता यावा यासाठी सरकारने याची सुरुवात केली होती. मात्र, आता काळाच्या ओघात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी उपकरण खरेदी करण्यासाठी माय-बाप सरकार देणार आत्ता 80 टक्क्यांपर्यंत अनुदान; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government Scheme :-  बळीराजा हा जगाचा पालन पोषण करणारा पालनकरता आहे तर आपल्या देशाचा बळीराजा कणा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार दरबारी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या जातात तसेच अनेक उपाययोजना विचाराधीन असतात. शेतकऱ्यांचे (Farmers) जीवनमान उंचावण्यासाठी, शेतीतून … Read more

सरकारने या योजनेची वाढवली मुदत; उर्वरित शेतकऱ्यांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government scheme :- केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेल सुरुवात केली होती. त्यासाठी काही कालावधीची मर्यादाही घालण्यात आली होती. पण आता या योजनेची मुदत वाढ करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी पंतप्रधान … Read more

कडकनाथ जातीचे कुक्कुटपालन, व्यवस्थापन करा ‘या’ पद्धतीने

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी कुकूटपाल करून देखील भरघोस नफा मिळू शकतो. कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ जातीच्या कुक्कुटपालनाचे अनेक फायदे आहेत. कडकनाथ कोंबडीचे चिकन आणि अंडी यात औषधी गुणधर्म असल्याकारणामुळे कडकनाथ कोंबडीला बाजारात चांगली मागणी आसते. कडकनाथ कोंबडीला चांगला दर देखील मिळतो. त्यामुळे कडकनाथ कुक्कुट पालनातून शेतकऱ्यांला आर्थिक … Read more

पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- खरीप हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे विमा काढले होते. तर ह्या विम्याची रक्कम आता त्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. तसेच त्या संदर्भात राज्य सरकारने विमा कंपन्यांनी त्वरीत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे सांगितले आहे. … Read more

मोठी बातमी! नैसर्गिक शेतीसाठी मोदी सरकार देणार आर्थिक मदत; वाचा या योजनेविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Government scheme :- सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने (Modi Government) अनेक अर्थसंकल्प सादर केलेत मात्र यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पाची (Central Budget) बात कुछ औरच होती. कारण की या अर्थसंकल्पात मोदी सरकारने बळीराजा (Farmers) हा केंद्रस्थानी बसवून निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्र शासनाच्या अनेक शेतीच्या योजना सांगितल्या … Read more

नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more