शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more

Pension : या लोकांसाठी सरकारने उघडला तिजोरीचा डबा, खात्यात येणार तीन हजार रुपये पेन्शन

Pension

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- Pension : तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित असाल तर तुमचे नशीब चांगले आहे. केंद्र सरकारने या योजनेशी निगडित लोकांसाठी अशी योजना सुरू केली आहे, जी वरदान ठरत आहे. सरकार पीएम किसान मानधन योजनेंतर्गत लोकांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून देत आहे, ज्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more

खरं काय! सेंद्रिय शेती करून या अवलिया शेतकऱ्याने मिळवले रेकॉर्डतोड उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :-सध्या संपूर्ण देशात अनिर्बंधपणे रासायनिक खतांचा वापर (Unrestricted use of chemical fertilizers) सुरू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमीन नापीक (Farmland barren) होण्याचा धोका देखील आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर सुरू केला. सुरुवातीला रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाले … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती. ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम … Read more

मोठी बातमी : केंद्र सरकार 12 कोटी लोकांच्या खात्यात इतके हजार रुपये ट्रान्सफर करणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Money News :-जर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा मजा येणार आहे. केंद्र सरकार या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात पुन्हा 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता वर्ग करणार आहे. 11 वा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खात्यात हस्तांतरित केला जाईल. सरकारने अशी कोणतीही … Read more

कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेले, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हव्व्लडील झाले आहेत. कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रूच दिसून येतील. विशेष बाब म्हणजे … Read more

बळीराजाचा महावितरणला शॉक; वीज उपकेंद्राला ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वीज उपकेंद्राला संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. विजेच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत उपकेंद्रासमोर ठिय्या दिला. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाटेवाडी, आनंदवाडी आणि निमगाव डाकु या तीन गावांसाठी महावितरणकडून शेतीपंपासाठी दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. अशातही वीज केवळ … Read more

महावितरण कंपनीला ८ हजार ५०० कोटी रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News: :- राज्य सरकारने महावितरण कंपनीला सुमारे ८ हजार ५०० कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केल्याने राज्यातील कृषी पंप शेतकरी ग्राहकांचा वीज तोडणी कार्यक्रम मागे घेण्यात अाला, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना दिली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी संदर्भात सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. शेतकऱ्यांचीही … Read more

सोयाबीनचे दर स्थिर; शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Krushi news :- गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत. सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते. पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही. उत्पादन घटले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवून भविष्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा ! लवकरच दिवसा वीज मिळणार? नितीन राऊत यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- गेले काही दिवस शेतकऱ्यांची थकबाकी पोटी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता. सरकारने पुढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्व वत करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

जवस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एकत्रीत येऊन फुलवली शेती

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- शेतकऱ्यांचा जवस शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. गेल्या काही 15 ते 20 वर्षांपूर्वी जवस शेती ही दरवर्षी केली जायची पण काही कालांतरानंतर सोयाबीन पाम तेलाचा वापर वाढत गेला.त्यामुळे लोकांचे जवस तेलाकडे दुर्लक्ष झाले. तर त्यामुळे सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी … Read more

Good News : सरकार खात्यात पैसे पाठवणार आहे, हे काम लवकर करा, अन्यथा पैसे अडकतील

Good News

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 :- Good News : जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नवीन नोंदणी आणि eKyc नक्की करा, अन्यथा … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून महिन्याभरापूर्वी दोन दिवसाला वाढणारे कांद्याचे दर एका रात्रीत हजारांच्या आत मध्ये येऊन पोहोचले आहेत. बाजारातील कांद्यातील दारातील लहरीपणाचा अनुभव शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना येतच असतो. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे. तर कांदा नगरी … Read more

‘या’ शेतकऱ्याने घेतले डाळिंब बागेत आंतरपीक मिळवले डबल उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Krushi news:- शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणा मुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. त्यात ऐन पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पाऊस तर कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण, कधी धुके, तर कधी शीतलहरीचा कहर यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. सतत बदलते वातावरण आणि त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान. यामुळे युवकांचा शेती हा … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; शेतात झाडे लावा आणि दरवर्षी मिळवा पैसे

Sarkari Yojana Information : भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र असो वा राज्य सरकार (State Goverment) सतत काही ना काही योजना आणत असतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. अशाच एका सरकारी योजनेविषयी (Government scheme) आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. भारतात जवळपास 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे … Read more