ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….

Gratuity formula india

Gratuity formula india : भारतात नोकरदारांसाठी सरकारच्या माध्यमातून काही कायदे अस्तित्वात आले आहेत. या कायद्याच्या माध्यमातून नोकरदारांचे आर्थिक हित जोपासले जाते. नोकरदारांना आपल्या कामाच्या मोबदल्यात दरमहा वेतन मिळते. यासोबतच त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट कंपनीकडून दिल्या जातात. याव्यतिरिक्त त्यांना ग्रॅच्युइटी म्हणजेच नोकरी सोडताना एक ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम मात्र प्रत्येकचं नोकरदाराला मिळत नाही यासाठी … Read more

भुकेला देश : जागतिक भूक निर्देशांकात भारताची स्थिती बिकट

 India News:ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांकात २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. एकूण १२१ देशांपैकी भारत १०७ व्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे पाक, श्रीलंका व नेपाळ ही शेजारी राष्ट्रे आपल्या पुढे आहेत. भूक निर्देशांक यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात. यामध्ये कुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना … Read more

धक्कादायक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवादी शिरले होते…

 India News:केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन झाले. या आंदोलनात देशविघातक प्रवृत्ती सहभागी झाल्याचा आरोप भाजप आणि केंद्र सकारकडून करण्यात येत होता. त्याला पुष्टी देणारी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. महाराष्ट्रातून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातून मोओवादी गेले होते, अशी माहिती त्यांच्याच संघटनेच्या कागदपत्रांतून पुढे आली आहे. सीपीआय (माओवादी) या … Read more

मोदीजी, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, असं पुतीन का म्हणाले?

India News:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस असून भारतासह जगभरातील नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीच्याशी त्यांची चर्चा झाली. यावेळी पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, “उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण मी आज तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही. कारण रशियन परंपरा परवानगी देत … Read more

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसंबंधी सरकारची धक्कादायक भूमिका

India News :रशिया व युक्रेनमध्ये युद्ध झाल्यानंतर तिकडे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली खरी मात्र त्यांच्या अडचणी संपायला तयार नाहीत. या विद्यार्थ्यांना भारतातील वैदयकीय महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल, असे वाटत असताना केंद्र सरकारने मात्र त्यांना असा प्रवेश देता येणार नसल्याचे म्हणने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. … Read more

मोदी सरकारला सुनावणारंही कोणी तरी आहे, कोरोना मृत्यूवरून पहा काय घडलं?

 India News:कोरोना प्रतिबंधक लस देशासह जगभरात उपलब्ध करून दिली. विक्रमी लसीकरण केलं, पुरेपूर उपाययोजाना केल्या असा जोरदार दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर सुसाट सुटले असताना या सरकारला सुनावणारे आणि जाब विचारणारेही कोणी तरी आहे. हे एका अहवालावरून पुढे आले आहे. अर्थात असे असले तरी त्यांचे … Read more

मिस्त्रींच्या कारला अपघात : एवढा होता वेग आणि पाच सेंकदापूर्वी ब्रेक

 India News:उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात होण्यापूर्वी तिचा वेग किती होता, ब्रेक दाबण्यात आले आणि अपघात झाला त्यावेळी कारचा वेग किती होता, अशा महत्त्वाच्या गोष्टी मर्सिडीज कंपनीने दिलेल्या प्राथमिक अहवालातून पुढे आल्या आहेत. या घटनेचा तपास करणाऱ्या पालघर पोलिसांना कंपनीने हा अहवाल दिला असून अधिक तपासणी सुरू आहे. अपघातग्रस्त कारमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे कंपनीने … Read more

सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर वाहनांसाठी आता हा नियम

 India News :एखादा नवा नियम येणे किंवा अस्तित्वात असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे, यासाठी आपल्याकडे एखादी घटना घडावी लागते. अपघातांच्या बाबतीत आता तसेच झाले आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थात जुनाच नियम नव्याने आणि सक्तीने राबविण्यात येणार … Read more

मोदींचा पगार किती, त्यांचा खर्च कोण करत? मिळाली ही उत्तरे

 India News:पंतप्रधान नरेंद मोदींच्या यांच्या आकर्षक जीवनशैलीचे सर्वांवाच कुतूहल असते. त्यांचा हा खर्च कोण करते? त्यांचा पगार किती असतो? असे प्रश्ननही लोकांना पडतात. याची उत्तरे एकाने माहितीच्या अधिकारात मिळविली आहेत. पंतप्रधान पद भूषवणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण खर्च केंद्र सरकारजी जबाबदारी असते. पण मोदी मात्र, स्वत:च्या पगारातून सर्व खर्च करतात, अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे. गॅस … Read more

देशाला हादरवणारी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी सह मुख्यमंत्र्याविरुद्ध अमेरिकेत खटला, समन्स जारी

National News :- उद्योगपती गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांनाही अमेरिकन कोर्टाने समन्स बजावले आहेत. विशेष बाब म्हणजे रिचमंडचे डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पेगासस, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर हा खटला दाखल केला आहे.त्याचवेळी, या नेत्यांसह अनेकांना न्यायालयाकडून समन्स जारी केले … Read more

जय शहा यांच्या तिरंग्यास नकार, नेटकऱ्यांकडून ट्रोल

 India News:आशिया कपमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमहर्षक विजयानंतर देशभर जल्लोष झाला. सर्वक्ष तिरंगा फडकवून आनंद साजरा केला जात होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जय शहा यांनी हातात तिरंगा घ्यायला नकार दिल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल … Read more

भारतातील सर्वांच उंच इमारत आज पाडली जाणार. पण का?

 India News :उत्तर प्रदेशच्या नोएडात असणाऱ्या सुपरटेक ट्विन टॉवर्सना आज पाडण्यात येणार आहे. ट्विन टॉवर ही पाडण्यात येणारी भारतातील सर्वात उंच इमारत असणार आहे. या इमारतीची उंची १०३ मीटर इतकी आहे. इमारतीच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने टॉवर पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ती पाडण्यात येत आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता टॉवर पाडले जातील. … Read more

अबब! या औषध कंपनीने डॉक्टरांना वाटल्या हजार कोटींच्या भेटवस्तू, कोरोना काळातील लूटच?

 India News : डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषधे रुग्णांना द्यावीत, म्हणून औषध कंपन्यांनतर्फे डॉक्टरांना भेटवस्तू आणि इतरही सवलती दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र कोरोना काळात पॅरासिटामोलच्या Dolo 650 या गोळ्या डॉक्टरांनी शिफारस कराव्यात यासाठी संबंधित कंपनीने डॉक्टरांना सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. . फेडरेशन ऑफ मेडिकल … Read more

हे गाव लई न्यारं, इथं रक्षाबंधनाचं वावड

 India News:रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या श्रद्धेचा आणि रक्षणाचा सण आहे. देशभरात आज बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन साजरा केला जातो. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगरमध्ये सुराणा गाव आहे. या गावातील लोक हा दिवस अशुभ मानतात. या गावात हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. या गावातील मुली आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत, … Read more

जीभ घसरली नाही, हा खासदार खरंच म्हणतोय तिरंगा फडकवू नका

 India News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक घरावर तिरंगा फडविण्याचे आवाहन लोकप्रतिनिधीही आपल्या मतदारसंघातील लोकांना करीत आहेत. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख आणि खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी मात्र एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १४ व १५ ऑगस्टला लोकांनी घरावर तिरंगा फडकवू नये, असे ते म्हणालेत. होय, … Read more

पेटीएमद्वारे भीक मागणारे झुनझुन बाबा, कोट्यवधी जमविले आता हेलिकॉप्टर घ्यायचंय

India News :मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एका वेगळाच भिकारी समोर आला आहे. डिजिटल युगाशी जुळवून घेत तेथील झुनझुन बाबा यांनी भीक मागण्यासाठी पेटीएम सारख्या डिजिटल माध्यमाचाही वापर केला. आतापर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया या माध्यमातून जमविली आहे. आता त्यांना स्वत:चे हेलिकॉप्टर घाययचे आहे. त्यासाठी भीक मागणे सुरूच आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले झुनझुन बाबा … Read more

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत वर्षभरात एवढी वाढ

India News :ना खाऊंगा ना खाने दुंगा, असा मंत्र म्हणत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबद्दल नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातच मोदी यांनीच आपल्यासह आपल्या मंत्र्यांनाही दरवर्षी संपत्ती जाहीर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नुकतीच मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत वर्षभरात २६ लाखांची वाढ झाली … Read more

ध्वजसंहितेमध्ये महत्वाचा बदल, आता राष्ट्रध्वज…

India News:आपल्या ध्वजसंहितेनुसार मोकळ्या जागेत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्यास मान्यता होती. यामध्ये आता बदल करण्यात आला असून रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकविता येणार आहे. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज उतरविण्याची गरज राहणार नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारने काल भारतीय ध्वज संहितेत सुधारणा केली आहे मोकळ्या जागा आणि घरांवर रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी … Read more