कारगिल युद्धाला आज २३ वर्षे पूर्ण, प्रतिकुल परिस्थितीत लढले जवान
India News: भारताने पाकिस्तानविरूद्धचे कागिरलमधील युद्ध जिंकले, त्याला आज २३ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी आपण हा कारगिल विजय दिवस साजरा करतो. तसेच युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रदधांजली अपर्ण करतो. मात्र काळाच्या ओघात हे युद्ध नेमके कसे लढले गेले, याचे विस्मरण होता कामा नये. त्यासाठी या युद्धातील काही ठळक घडामोडी.भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आतापर्यंत चार … Read more