कारगिल युद्धाला आज २३ वर्षे पूर्ण, प्रतिकुल परिस्थितीत लढले जवान

India News: भारताने पाकिस्तानविरूद्धचे कागिरलमधील युद्ध जिंकले, त्याला आज २३ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी आपण हा कारगिल विजय दिवस साजरा करतो. तसेच युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रदधांजली अपर्ण करतो. मात्र काळाच्या ओघात हे युद्ध नेमके कसे लढले गेले, याचे विस्मरण होता कामा नये. त्यासाठी या युद्धातील काही ठळक घडामोडी.भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आतापर्यंत चार … Read more

मोदी सरकारचा आणखी एक धक्का, आता संसदभवनात….

India News:असंसदीय शब्दांची सुधारित यादी जाहीर करून सरकार विरूद्ध टीका करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यावरून लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याची टीका सुरू असतानाच सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. आता संसद भवन परिसरात निदर्शने, धरणं आंदोलन, उपोषण करण्यास मनाई करण्यात आली आहे.संसद भवन सचिवालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार … Read more

चिंताजनक बातमी : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव, येथे आढला पहिला रुग्ण

India News:कोरोनाचे संकट पुरते टळण्याआधीच भारतीयांसाठी चिंताजनक बातमी आली आहे. अतिशय दुर्मिळ आजार असलेल्या मंकीपॉक्स या रोगाचा विषाणूचा शिरकाव आपल्या देशात झाला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचा रुग्ण आढळा आहे. संयुक्त अरब अमीरातीवरुन केरळमध्ये परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या रुग्णाला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण १२ जुलैरोजी युएईहून केरळात परतला होता. … Read more

सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स, काँग्रेसचा संताप

India News : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावसे आहे. आता त्यांना २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आजारपणातून बऱ्या होऊन घरी परतातच काही दिवसांतच ईडीचे समन्स आले आहे. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला असून पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज दिल्लीत … Read more

काळजी घ्या ! आणखी एक लहर येऊ शकते, त्याची लक्षणे सुद्धा समजणार नाहीत…

India News : जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. भारतातही गेल्या एका महिन्यापासून दररोज सुमारे १७ हजार लोक संक्रमित होत आहेत. गेल्या 24 तासात पुन्हा एकदा 18257 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांचा आकडा 1.25 लाखांच्या पुढे गेला आहे. वैद्यकीय अहवाल सूचित करतात की ओमिक्रॉन आणि त्याच्या उप-प्रकारांमुळे देशातील परिस्थिती बिघडत आहे, ज्यासाठी लोकांना … Read more

‘पुढील पाच वर्षांत पेट्रोल हद्दपार, गाड्या धावतील विहिरीतील पाण्यावर’

India News: इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून महागाईनेही उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नवीन संशोधनाच्या आधारे पर्यायी इंधनाचे उपाय सूचवत आहेत. अलीकडेच असाच एक उपाय त्यांनी सूचविला आहे. विहिरीतील पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास केंद्रीय … Read more

BCCI नेही दिला धक्का, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हा असेल कर्णधार

India News:सध्या राजकारणात धक्कातंत्र सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही असाच एक धक्का दिला आहे. भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड समितीतर्फे शिखर धवनला कर्णधार तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे. तर या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे.इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत प्रथम ३ … Read more

‘ताज महाल बांधला नसता तर पेट्रोल स्वस्त झाले असते’

India News: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील वाढत्या महागाईआणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी उपरोधिकरपणे टीका करीत वेगळाच दाखला दिला आहे. वाढत्या महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर मुघल जबाबदार आहेत. मुघलांनी देशात ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल ४० रुपयांना उपलब्ध झाले असते. ताजमहाल आणि लाल … Read more

सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले, दिला हा आदेश

India News:मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधत भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेल्या खऱ्या पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही. उलट कोर्टाने त्यांना कठोर शब्दात फटकारले आहे. ‘तुम्ही देशातील वातावरण बिघडवले आहे, देशाचा अपमानही झाला आहे, त्यामुळे टीव्हीवर येऊन जाहीर माफी मागा,’ असे कोर्टाने त्यांना सुनावले आहे. शर्मा … Read more

अग्निवीर भरती अधिसूचना जारी, पहा तारखा आणि पात्रता

India News : इंडियन आर्मी अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ आणि भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ जारी करण्यात आली आहे. हवाई दलात २४ जून, नौदलात २५ जून आणि लष्करात १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट careerairforce.nic.in वर करता येणार आहे. तर joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आर्मी अग्निवीर … Read more

मुस्लिम समजून जैन व्यक्तीची हत्या, पहा कोठे घडली घटना?

India News : एका वृद्ध व्यक्तीला ‘तुझे नाव मोहम्मद आहे, आधार कार्ड दाखव’ असे म्हणत मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ही व्यक्ती मुस्लिम नसून जैन असल्याचे उघड झाले. त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून फार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशमधील नीमच … Read more

नेत्यांना मोबाईलबंदी आणि बरंच काही, काँग्रेसचे जयपूर शिबिर गाजतंय

India News :काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय शिबिर आजपासून जयपूरमध्ये सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध घडमोडी आणि निर्णयांमुळे शिबिर गाजत आहे. शिबिराचे नाव बदलण्यात आले, काही घाडसी निर्णय घेण्यात आले एवढेच नाही तर चर्चेसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिराला नेहमीप्रमाणे चिंतन शिबिर नाव देण्यात आले … Read more

भारतीय पुरुष लग्नानंतर सेक्सबद्दल काय विचार करतात? सरकारी अहवालात धक्कादायक…

India News :- नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 चा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की देशातील 82 टक्के महिला आपल्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकतात. बायको कोणत्याही कारणास्तव सेक्स नाकारू शकत नाही, असे सर्वेक्षणात आठ टक्के महिला आणि दहा टक्के पुरुषांना वाटते. वैवाहिक बलात्काराच्या बातम्यांमध्ये असताना, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 ने … Read more

India News : श्रीलंकेत जे झालं ते भारतात ही होऊ शकत ! रिपोर्ट पोहोचला थेट मोदींकडे….

India News :- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंका या शेजारील देशाची परिस्थिती आपल्या भारत देशात घडू शकते. जर ही राज्ये भारतीय संघराज्याचा भाग नसती तर ते आतापर्यंत गरीब झाले असते. याचे कारण म्हणजे निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी केलेल्या लोकप्रतिनिधी घोषणा, ज्या पूर्ण करण्यासाठी त्यांना अवाजवी कर्ज घ्यावे लागते. देशातील अनेक उच्चपदस्थ नोकरशहांनी आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत … Read more

झेडपी, पालिकांमध्ये आता मराठी भाषा अधिकारी, आज येणार विधेयक

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी जसे राजभाषा हिंदी अधिकारी आहेत, तसेच मराठी भाषा अधिकारी आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली जाणार असून त्यासाठीचे विधेयक आज विधिमंडळात आणले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत मराठी … Read more

नितीन गडकरींची संसदेत केली मोठी घोषणा, 3 महिन्यांत ‘हे’ अवैध टोलनाके बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार येत्या 3 महिन्यांत अनेक अवैध टोलनाके बंद करणार आहे. नितीन गडकरी म्हणाले की, देशात 60 किमीपेक्षा कमी अंतरावर टोलनाका असू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी असे टोलनाके सुरू आहेत. … Read more

मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील ! आणि ही व्यक्ती पंतप्रधान बनेल ! ‘ही’ भविष्यवाणी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 India news:- महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि (Swami Yatindra Anand Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष पंतप्रधान पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील. असे भाकीत त्यांनी केले आहे. यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महामंडलेश्वर … Read more