Explained : पाकिस्तानला धडा शिकवायला भारत सज्ज ! युद्ध झालं तर कोण कुणाच्या बाजूने उभं राहील?

India-Pakistan war : भारतासोबत तीन वेळा हरल्यानंतरही पाकिस्तानचा माज कमी झालेला नाही. 1948, 1965 आणि 1971 अशा तिन्ही युद्धात, पार्श्वभागाला पाय लावून पळालेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच… या म्हणीप्रमाणे पाकिस्तान अजूनही भारतात विघातक कृत्ये करताना दिसतोय. नुकताच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरमधल्या पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ निष्पाप भारतीय … Read more

ऑपरेशन सिंदूरनंतर बाबा वेंगाची ती भविष्यवाणी चर्चेत ! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते ?

Baba Vanga Prediction

Baba Vanga Prediction : आज सकाळपासून सर्वत्र ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. भारतात तर ऑपरेशन सिंदूर ची चर्चा होतच आहे पण जगातील इतर देशांमध्ये ही जय हिंदच्या या सेनेच्या पराक्रमाची दखल घेतली जात आहे. इजराइल सारख्या ताकदवर देशाने भारतात ने केलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पूर्ण समर्थन दिले आहे. तर काही देशांनी दोन्ही देशांना अर्थातच … Read more

1971 साली जे घडलं तेच 7 मे रोजी होणार ! भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे, ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याला भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा भाग मानले असून, युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेने देशभरात सतर्कता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे २०२५ रोजी देशभरात व्यापक मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सरावाचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य … Read more

भावा सलाम तुला…!! भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतात परतले, सुरु केली शेती, आज लाखोंची करताय कमाई

Success Story: मित्रांनो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात युद्ध (India-Pakistan War) झाले त्या काळात अनेक लोकांनी पाकिस्तान मधून भारतात स्थलांतर केले. या विस्थापित लोकांना भारतात सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र आपल्या कष्टाच्या जोरावर या लोकांनी आज एक वेगळे स्थान समाजात कमावले आहे. युद्धाच्या काळात पाकिस्तान मधून धुंडा सिंग देखील भारतात आलेत. 1971 … Read more