crop irrigation : शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी

crop irrigation : पिकापासून मिळणारे उत्पादन भरघोस मिळावे याकरिता व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच सिंचनाच्या मुबलक सुविधा असणे देखील महत्वाचे आहेत. पिकांना पाणी देण्याकरिता शेतकरी बंधू विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यासारख्या सोयी सुविधा उभारतो. परंतु या ठिकाणाहून पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता तुम्हाला विद्युत पंपांची आवश्यकता भासते. याचा अनुषंगाने आपण शेतीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या आधुनिक पंपांविषयी … Read more

नगर जिल्ह्यातील गीते बंधूंची कमाल! 3 भावांनी केली आहे 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड, 2 कोटी उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

tomato farming

यावर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाचे शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त तर झालेच परंतु बरेच शेतकरी करोडपती देखील झाले. यातील बरेच शेतकरी जर आपण पाहिले तर त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य हे कायम ठेवल्याचे दिसून येते. म्हणजेच टोमॅटोला काही जरी भाव मिळाला किंवा रस्त्यावर फेकून द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा बरेच शेतकरी टोमॅटो … Read more

Dam In Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील या धरणांना भेट द्या! निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद घ्या

koyna dam

Dam In Maharashtra:  महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी भरलेली हिरवाई आणि या हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या पाहण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये फिरत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर मन मोहुन घेते. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी धरणे देखील असून पावसाच्या दिवसात या … Read more

Solar Trolly : शेतीतील कामांसाठी विजेची समस्या येते का ? तर वापर करा या ट्रॉलीचा, मिळेल फायदाच फायदा

solar trolly

Solar Trolly:  शेती उत्तम पद्धतीने करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे अगदी त्याच प्रमाणात विजेची मुबलक उपलब्धता देखील तितकेच गरजेची असते. कारण पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे शेतकरी बंधू पिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता विहिरी तसेच बोरवेल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु पाण्याची उपलब्धता … Read more

Irrigation Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पाईपलाईन करण्यासाठी मिळणार बंपर सबसिडी, असा करा अर्ज

Irrigation Subsidy : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने सरकारकडून शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अशा योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना … Read more

Marigold Farming: केवळ 20 हजार खर्चात मिळणार 4 लाखांपर्यंत नफा, झेंडूच्या फुलांची लागवड करा या पद्धतीने…

Marigold Farming: पारंपारिक खरीप आणि रब्बी पिकांची तण काढण्यासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत बराच वेळ लागतो. यामुळेच गेल्या काही वर्षांत देशातील शेतकरी (Farmers) पर्यायी पिकांकडे वळू लागले आहेत. ही पिके कमी वेळेत जास्त नफा देण्याचे काम करतात. झेंडूचे फूल (Marigold flowers) ही असेच पीक आहे. कमी वेळेत पीक तयार होते –झेंडूच्या फुलाच्या लागवडीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे … Read more

Kisan Pond Farm Scheme: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 63 हजार रुपये दिले जात आहेत, जाणून घ्या कुठे करायचा अर्ज?

Kisan Pond Farm Scheme : खरीप पिकांच्या पेरण्या जवळ आल्या आहेत. भूगर्भातील सातत्याने घसरणीमुळे या वेळी शेतकऱ्यांना सिंचन (Irrigation) करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परिस्थिती पाहता राजस्थान सरकार (Government of Rajasthan) ने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात तलाव खोदण्यासाठी 63 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील शेतकर्‍यांना 60 टक्के … Read more

जिल्ह्यात लाचखोरी सुसाट… स्पर्धेत पोलीस विभाग व महसूल विभाग आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सरकारी कार्यालये म्हंटले कि लाचखोर हे आलेच. सरकारी अधिकारी झाले कि जनतेची कामे झाली नाही तरी चालेल मात्र लाच स्वीकारणे हे काम अनेक लाचखोर अगदी प्रामाणिकपणे करतात. मात्र अशा लाचखोरांवर केवळ तात्पुरती कारवाई होत असल्याने पकडले गेले तरी काही दिवसांनी आपण पुन्हा कार्यात रुजू होऊन आपले हे काम … Read more