मराठमोळ्या सुखदेवाची शेतीत क्रांती ! ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली ; लाखोंची कमाई झाली

farmer success story

Farmer Success Story : खानदेश पराक्रमाची भूमी म्हणून ओळखली जाते. या प्रांतातील लोक सर्वच क्षत्रात अग्रेसर आहेत. शेतीमध्ये देखील खानदेशने आपला एक वेगळा ठसा संपूर्ण महाराष्ट्रवर्षात उमटवला आहे. शेतीमध्ये देखील खानदेश प्रांतातील शेतकरी आपल्या नेत्र दीपक कामगिरीमुळे सर्व महाराष्ट्राचे आपल्याकडे कायमच लक्ष वेधत असतात. आज आपण खानदेशरत्न जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या अशा एका प्रयोगशील शेतकऱ्याची … Read more

Cotton Farming Tips : कपाशी पिकाची पातेगळ एक मोठी समस्या, पण ‘हा’ एक उपचार थांबवेल पातेगळ

cotton farming tips

Cotton Farming Tips : कापूस किंवा कपाशी (Cotton Crop) हे भारतात लागवड केले जाणारी एक मुख्य पीक आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) देशातील अनेक राज्यात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खानदेश विभागात कपाशीची सर्वाधिक लागवड (Cotton Farming) केली जाते. खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) … Read more

विसर्जन मिरवणुकीवेळी जळगावात राडा! ठाकरे समर्थक महापौरांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकले

Maharashtra News :शुक्रवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी जळगावमधील एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती घटनास्थळावरच सोडून पळ काढला. घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या. नुकतीच … Read more

Banana Farming: ये हुई ना बात…! शेतकऱ्यांनी केळीची शेती सुरु केली अन लाखोंची कमाई झाली; वाचा त्यांच्या यशाचे रहस्य

Banana Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फळ शेती (Farming) केली जात आहे. यामध्ये केळी या पिकाचा देखील समावेश आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करत असतात आणि यातून चांगली मोठी कमाई (Farmers Income) करतात. आपल्या राज्यातं देखील केळीची शेती (Banana Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील जळगाव जिल्ह्यात … Read more

Breaking News: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 61 हजाराची नुकसान भरपाई; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Breaking News :-  आपल्या देशात सर्वत्र केळीची लागवड (Banana Farming) केली जात असते. महाराष्ट्रात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील (Khandesh) जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Producer Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून … Read more

काय सांगता… त्या पठ्ठ्याने चक्क साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Maharashtra News :-जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी याठिकाणी एका शेतकऱ्यानं साडेतीन एकरावर अफूची शेती लावली. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. प्रकाश सुधाकर पाटील असं अफूची शेती करणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते चोपडा तालुक्यातील वाळकी येथील रहिवासी आहेत. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचं … Read more

मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more

दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; माजी खासदार किरीट सोमय्या

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जळगाव : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली आहे. येत्या १० दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा किरीट … Read more

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी,(Deputy CM Ajit Pawar)  कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more