मुंबई ते रत्नागिरी प्रवास फक्त 3 तासात ! कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अनेक महामार्गांची कामे गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत आणि यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच उत्कृष्ट बनलीये. तर दुसरीकडे राज्यात असेही काही प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई गोवा … Read more