‘या’ तारखेला महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार, समोर आली मोठी अपडेट

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा सुधारित करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यांसारख्या असंख्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस, वाचा सविस्तर

Maharashtra Employee News

Maharashtra Employee News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असल्याने आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. या आचारसंहितामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस थकला होता. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस … Read more

एसटी कर्मचाऱ्यांमागच शुक्लकाष्ट काही संपेना ! पगारासाठी निधीचीं तरतूद झाली; पण राज्य शासनाचा ‘हा’ निर्णय……

maharashtra news

State Employee News : एसटी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. अनेकांना पगार वेळेवर मिळत नसल्याने गृहकर्जाचे हप्ते फेडताना नाकी नऊ येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही वेळेवर वेतन त्यांना मिळालेले नाही. या ठिकाणी विशेष बाब अशी की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी संप काळात … Read more

जुनी पेन्शन योजना : ‘या’ दिवसापासून OPS योजनेसाठी नव्याने आंदोलन करू; राज्यातील कर्मचारी संघटनेचा इशारा

maharashtra news

Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ राजकारण तापलं आहे. राज्यातील सत्ता पक्ष ओपीएस योजना लागू करण्याची धम्मक फक्त आमच्यात असल्याचीं बतावणी करत आहे तर विपक्ष इतक्या दिवस सरकारने झोपा काढल्या होत्या का? असा घनाघात करत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजना हा मुद्दा केंद्रस्थानी होता. जाणकार लोकांच्या … Read more

शेवटी शासनाला जाग आली ! तब्बल 20 वर्षांनी राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ; पण….

maharashtra news

Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे. कारण की वीस वर्षानंतर या … Read more