आनंदाची बातमी ! सोलापूरकरांना पुणे गाठणे होणार सोपे, सुरु होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : नुकताच विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. दरम्यान येता काही दिवसांनी दिवाळीचा मोठा आनंददायी पर्व साजरा होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या ‘या’ 2 एक्सप्रेस गाड्यांना लोणावळ्यात थांबा मंजूर

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील पर्यटक गर्दी करत असतात. लोणावळ्याला रेल्वे मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, मुंबईहून लोणावळ्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अशातच, पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईहुन चार नवीन रेल्वे गाड्या चालवल्या जाणार, कसे असणार रूट ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर पुढील ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा आहे. ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळी तसेच छठपूजेसारखे मोठे मोठे सण येणार आहेत. … Read more

आनंदाची बातमी! केदारनाथ, बद्रीनाथसाठी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून सुरू होणार भारत गौरव ट्रेन, रेल्वेने आणले तब्बल अकरा दिवसांचे टूर पॅकेज

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : केदारनाथ आणि बद्रीनाथ हे भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र. केदारनाथ येथील केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अन बद्रीनाथ हे हिंदू सनातन धर्मात पवित्र अशा चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे दोन्ही तीर्थक्षेत्र उत्तराखंड राज्यात येतात. राजधानी … Read more

गुड न्युज ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, ‘ही’ शहरे जोडली जाणार, स्वतः रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलय आश्वासन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 सप्टेंबरला महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आधी महाराष्ट्रातून आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल … Read more

पश्चिम रेल्वे महाराष्ट्रातून सुरू करणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन ! ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : सध्या भारतात फेस्टिवल सिझन सुरू आहे. देशात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. येत्या काळात येणाऱ्या या सण-उत्सवात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी सण उत्सवाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढणार आहे … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन मोठ्या शहरादरम्यान धावणार रेल्वे, तयार होणार नवीन मार्ग; कोणकोणत्या तालुक्यातुन जाणार ?

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. मात्र अजूनही असे काही शहरे आहेत जे रेल्वेने जोडले गेलेले नाहीत. मराठवाड्यातील जालना ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या दरम्यानही रेल्वे मार्ग नाहीये. यामुळे महाराष्ट्रातील … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करण्यासाठी आता पॅसेंजरचे तिकीट दर आकारणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर, भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा आहे. अलीकडे मात्र रेल्वे प्रशासनाच्या काही निर्णयामुळे रेल्वेचा प्रवास सुद्धा सर्वसामान्यांसाठी मोठा खर्चिक ठरू लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरोना काळापासून … Read more

8 वर्षांपासून सुरू असलेले मनमाड-दौंड रेल्वे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, केव्हा पूर्ण होणार दुहेरीकरणाचे काम ?

Maharashtra Railway News : रेल्वे हे भारतातील प्रवासासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भारताच्या दळणवळण व्यवस्थेत रेल्वेची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र रेल्वेचा खरा विस्तार हा स्वातंत्र्यानंतरच झाला आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेची पायाभरणी केली आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरवले आहे. भारतातील जवळपास प्रत्येकच महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे स्थानक तयार झाले … Read more

मुंबई, कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला सुरु होणार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस !

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी विशेषता मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे नुकतेच ट्रायल रन कम्प्लिट झाले आहे. म्हणून आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत केव्हा दाखल होणार? या गाडीला हिरवा बावटा केव्हा दाखवला … Read more

ब्रेकिंग ! आता नागपूर ते हैद्राबाद दरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस, ‘या’ स्थानकावर राहणार थांबा, गाडीच वेळापत्रक कस राहणार ? पहा…

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : पुढल्या वर्षी देशात लोकसभा निवडणुका आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. म्हणून आता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली वंदे भारत ट्रेन सुरू … Read more

Maharashtra News : आता ‘त्या’ 15 रेल्वे स्टेशनच रुपडं बदलणार ; कोट्यावधी रुपयांचा निधी झाला मंजूर

maharashtra railway news

Maharashtra Railway News : देशभरातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी अमृतभारत स्टेशनं योजना राबवली जाणार आहे. दरम्यान आता या योजनेबाबत महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील एकूण 15 रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा देखील समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे या … Read more

महाराष्ट्रातील नगर-बीड-परळी अन ‘त्या’ बहुचर्चित रेल्वे मार्गासाठी 16 हजार कोटी रुपयांची होणार तरतूद ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

maharashtra railway news

Maharashtra Railway News : यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 16,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे आता या निधीतून महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे मार्ग विकसित केले जाणार आहेत. यामध्ये नगर-बीड-परळी ; वर्धा-यवतमाळ-नांदेड तसेच नागपूर नागभीड या मार्गाचा समावेश राहणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या रेल्वे मार्गांसाठी 16 हजार कोटीहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची … Read more