देवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावे तीन विक्रमांची नोंद झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. याचबरोबर सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचादेखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी. के. … Read more

BREAKING NEWS – अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे.  राष्ट्रवादीकडून  छगन भुजबळ,   सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांना अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. पण त्यावेळेस या तीनही नेत्यांना अपयश आलं होतं.  … Read more

अजित पवारांना धक्का, जयंत पाटील यांना व्हिपचा अधिकार

मुंबई : अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नाही. विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे.  या मुळे व्हिप बजावण्याचा अधिकार जयंत पाटील यांना असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या मुळे हा अजित पवार आणि भाजपाला मोठा धक्का मनाला जात आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची … Read more

हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करणार !

मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठीची संपूर्ण रणनीती भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आखण्यात आली आहे. विश्वासदर्शक प्रस्ताव आम्हीच जिंकणार असून हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हीप हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच चालणार असल्याचे विधानही त्यांनी केले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर … Read more

आणि आमदार म्हणाले अजित पवार यांच्याकडून फोन आले….

मुंबई : आपलेच सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ‘रेडीसाँ’ या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या या आमदारांशी संवाद साधला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही … Read more

Maharashtra Politics Live Updates : फडणवीस सरकारला दिलासा !

मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे  Live Updates जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला विश्वासदर्शक ठराव तातडीने … Read more

सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती !

नवी दिल्ली :- राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही. दरम्यान राज्यातील भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले आहे. … Read more

राष्ट्रवादीने आमदारांना दिल्ली आणि हरियाणातून आणलं परत!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही  आमदार मुंबईत दाखल झाले आहेत असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हरियाणातील गुरुग्राममध्ये वास्तव्याला असलेले आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना राष्ट्रवादी च्या नेत्यांनी काल रात्री विमानाने मुंबईला आणल. तसेच  आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार … Read more

राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : “भाजपने आमच्या  4 आमदारांना डांबून ठेवलं आहे,” असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी  भाजपा वर केलाय. “भाजपने जे  आमचे आमदार डांबून ठेवले आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क करत आहोत.” असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणात्सव रेनेसन्स हॉटेलमधील मुक्काम हलवा … Read more

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली ही मागणी 

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी … Read more

नदीपात्रात बॅगमध्ये आढळला मृतदेह !

पुणे – वारजे माळवाडी परिसरातील नदीपात्रात एका बॅगमध्ये तरुणाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे.   मृत तरुण ३५ वर्षाचा असून त्याची ओळख पटली नसल्याने पाेलिसांनी सांगितले. वारजे माळवाडी येथे स्मशान भूमी जवळील पुलाखाली नदीपात्रात फिरणाऱ्या काही तरुणांना एक बेवारस बॅग गुरुवारी दुपारी आढळली.   या बॅगमधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी याबाबत … Read more

महिलेचे नियंत्रण सुटल्याने भरगर्दीमध्ये कार घुसून पादचारी महिला ठार 

पुणे – भरगर्दीमध्ये चालक महिलेचे नियंत्रण सुटल्यामुळे खेळण्यांच्या दुकानात घुसलेल्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला.  ही घटना शनिवारी सायंकाळी नारायण पेठेतील लोखंडे तालीम येथे घडली. दीपा गणेश काकडे (वय ५३, रा. नारायण पेठ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विश्रामबाग … Read more

वर्गातच पेटवून घेतलेल्या शिक्षकाचा अखेर मृत्यू

सातारा : वाई तालुक्यातील परखंदी येथील शिक्षक पोपट पांडुरंग जाधव (मूळ रा. दिवडी, ता. माण) यांनी शनिवारी सकाळी शाळेतच पेटवून घेतले होते,  यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे यांचा रविवारी मृत्यू झाला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, नेमकी घटना कशी घडली? याबाबत पोलिसांनाही माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार पोपट जाधव यांनी अंगावर ओतून घेवून … Read more

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, बैठकीत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षामुळे राज्यात अद्यापही सत्तास्थापन झालेली नाहीये. मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत संपर्क साधत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तत्पूर्वी भाजपचे काही नेते म्हणतात की भाजप शिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यातच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार … Read more

डॉक्टरची विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या !

मुंबई –  केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. डॉ. प्रणय जयस्वाल (29) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. प्रणव जयस्वाल गोल्डमेडलिस्ट असून केईएम रुग्णालयात रेसिडेंट मेडिकल डॉक्टर या पदावर कार्यरत होते. ते मूळचे अमरावतीचे आहेत. विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस … Read more

अखेर त्यांच ब्रेकअप झालं!

मुंबई :- गेले अनेक वर्ष एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपचे अखेर ब्रेकअप झाल आहे, शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. NDA मध्ये मालकशाही चालणार नाही. आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी NDA मधून बाहेर पडत आहोत. आम्ही NDA मधून बाहेर पडलो नसतो … Read more

राज्यपालांकडून दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टर इतकी मदत !

मुंबई :- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.मदतीचे लवकरच वाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई … Read more

अमृता फडणवीसांचं गाणं ऐकायला मिळनार नाही म्हणून #मी_भाजपा_सोडतोय !

पुणे :- आज एक वेगळा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळालाय. हा हॅशटॅग आहे #मी_भाजपा_सोडतोय.काही लोकं खूप गंभीरतेने या हॅशटॅगचा वापर करतायत, तर अनेकजण फक्त भंकस करण्यासाठी याचा वापर करतायत.  महाराष्ट्रात लवकरच महाशिवआघाडीच्या माध्यमातून नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. अशात मोठ्या प्रमाणावर नेटकरी अशा पद्धतीचे हॅशटॅग वापरून व्यक्त होनता दिसतायत.वेगवेगळी भन्नाट कारणं देत … Read more