राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळणार; भाजपच्या या नेत्याने केला दावा

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे … Read more

‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही तर डोळ्यात आसू आहेत. या सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. युती शासनाने जलयुक्त शिवारातून गावोगाव पाणी दिले. मात्र, विजेचा खेळ करून आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही, उभ्या … Read more