‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!
सत्ताधाऱ्यांची भूमिका: कामे कोणीही मंजूर करा सरकार आमचे आहे ना मग उद्घाटन आम्हीच करणार ..? आमदार राजळे यांची टीका..!