नामदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्रात आणि स्वताचेच गाव गेले विरोधात !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- भाजप सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातूनच विरोध करण्यात आला आहे. जोर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला … Read more