महसूलमंत्री थोरात म्हणतात: मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवा
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांनी मुंबई पुणे आदी ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दहा दिवसांसाठी गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणा ठेवा. करायचे आदेश दिले गावात कोणालाही थेट प्रवेश नाही सरपंचांनी याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. पारनेरकरांनी लॉक डाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. लॉकडाऊन बाबत अनेक ठिकाणी … Read more

