मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरु होणार ताशी 1100 किलोमीटर वेगाने धावणारी ‘ही’ ट्रेन, Mumbai-Pune प्रवासासाठी किती मिनिट लागणार ?

Mumbai-Pune Travel

Mumbai-Pune Travel : मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन शहरे. यातील मुंबई ते पुणे दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. मात्र सध्या स्थितीला मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास तीन ते चार तासांचा वेळ लागतो. पण आम्ही जर तुम्हाला … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात तयार होणार आणखी एक नवा केबल ब्रिज, 17.2 मीटर रुंद अन अन 803 मीटर लांब पूल….

Mumbai News

Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रेल्वे आणि रस्त्याचे विविध प्रकल्प सुरू आहेत, यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. मुंबईत सुद्धा असे छोटे मोठे अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान आता मुंबईकरांना एका नव्या केबल ब्रिज ची भेट मिळणार आहे.हा नवा ब्रिज दक्षिण मुंबईत तयार होणार … Read more

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! उद्यापासून ‘हा’ एक्झिट मार्ग पुढील 6 महिने बंद, कारण काय ?

Mumbai Pune Expressway News

Mumbai Pune Expressway News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे आणि रस्ते मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. दरम्यान जर तुम्ही ही मुंबई ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर येथे ३० तास पाणीपुरवठा बंद!

Water

Mumbai News : मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 5 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही माहिती दिली आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, पवई अँकर ब्लॉक आणि … Read more

मुंबईतील महत्त्वाचे पूल पावसाळ्यापूर्वी खुले ; वाहतूक कोंडीस दिलासा !

Mumbai News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी दोन महत्त्वाचे पूल—गोखले पूल (अंधेरी) आणि कर्णक पूल (मस्जिद बंदर) वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. या दोन्ही पुलांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कर्णक पूल कर्णक … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणी तयार होणार 55 किलोमीटर लांबीचा नवीन लिंक रोड, 5 लेन असणारा रोड ठरणार गेमचेंजर

Mumbai News

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत एक नवा लिंक रोड तयार होणार असून यामुळे भाईंदर ते विरार दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या नव्या रोडचा आराखडा तयार केला आहे. उत्तन (भाईंदर) ते विरार दरम्यान 55 किमी लांबीच्या नवीन लिंक रोडसाठी एमएमआरडीएने आराखडा तयार केला … Read more

मोठी बातमी ! पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास होणार वेगवान, ‘हा’ 6 लेनचा महामार्ग लवकरच आठपदरी होणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या जी वाहतूक कोंडी होत आहे ती … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘हा’ मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार, कसा असणार रूट? वाचा….

Mumbai Metro News

Mumbai Metro News : राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमधील मेट्रो मार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबई उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच … Read more

मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या 2,398 घरांसाठी लवकरच निघणार लॉटरी, ‘या’ भागातील घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला येत्या तीन-चार वर्षात मुंबईत घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक कामाची राहणार आहे. कारण की, म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल अडीच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाकडून तयारी सुरू झाली … Read more

2025 मध्ये मुंबईला मिळणार एका नव्या मार्गाची भेट ! ‘या’ रस्ते प्रकल्पामुळे 40 मिनिटाचा प्रवास होणार फक्त 15 मिनिटात

Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रात मोठ-मोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेषतः मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत मेट्रो समवेतच रस्त्याचेही अनेक मोठ मोठे प्रकल्प पूर्णत्वाला गेले आहेत आणि भविष्यात अजूनही मोठमोठ्या प्रकल्पांची कामे होणार आहे. शहरात अजूनही … Read more

महाराष्ट्रात तयार होणार नवा सहापदरी ग्रीन फील्ड कॉरिडोर ! मुंबईहुन ‘या’ शहरात फक्त 6 तासात पोहचता येणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : भारतात गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या एका दशकाच्या काळात देशात विविध महामार्गांचे कामे पूर्णत्वास गेली आहेत. देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते, जिल्हा मार्ग, राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रासाठी एक मोठी … Read more

मुंबईत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुड न्यूज! महापालिकेत ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, कोण राहणार पात्र? वाचा…

Mumbai Job News

Mumbai Job News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये ज्या लोकांना सरकारी नोकरी करायची असेल अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने या नव्या पदभरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज … Read more

60 मिनिटाचा प्रवास आता फक्त 17 मिनिटात ; मुंबई ते नवी मुंबई प्रवासात ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Mumbai News

Mumbai News : मंडळी तुम्हाला जर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 17 मिनिटात पूर्ण होईल असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार का? कदाचित सध्याची मुंबई अन नवी मुंबईमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीला पाहता तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भविष्यात मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, कसं राहणार Timetable अन स्टॉपेज ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असून याच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात तसेच इतर सणासुदीच्या काळात रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जातात. या गाड्यांमुळे रेल्वेचा प्रवास हा सोयीचा होतो. दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल, अतिरिक्त फेऱ्या चालवणार

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधीच एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो ने मतदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे मतदारांना मतदानासाठी जाताना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. … Read more

आता मुंबईच्या कोणत्याही भागातून फक्त 17 मिनिटात नवी मुंबईला जाता येणार ! नितीन गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

Mumbai News

Mumbai News : राजधानी मुंबई मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास भविष्यात गतिमान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात मुंबईतील कोणत्याही भागातून नवी मुंबई एअरपोर्टला फक्त 17 मिनिटात जाता येणार आहे. यासाठी मुंबईतून वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. या वॉटर टॅक्सीमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी … Read more

आनंदाची बातमी! राजधानी मुंबईहून बेंगलोरला अवघ्या सहा तासात पोहोचता येणार, स्वतः नितीन गडकरींनीचं सांगितला मास्टर प्लॅन

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी सुद्धा आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात. मुंबई आणि पुणे येथील नागरिक नियमित कामानिमित्ताने बेंगलोरला जातात. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबई आणि पुणे येथील जनता बेंगलोरला … Read more

मुंबईकरांनो नरिमन पॉईंट ते विरार प्रवास आता फक्त 35 मिनिटात होणार ! राजधानीत तयार होणार नवा मार्ग ? कसा असणार रूट ? वाचा…..

Mumbai News

Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांना भविष्यात नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास फक्त 35 मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. सध्या स्थितीला नरिमन पॉईंट ते विरार असा प्रवास करायचा झाल्यास मुंबईकरांना तब्बल अडीच तासांचा वेळ लागतोय. मात्र भविष्यात हा … Read more