निळवंडे कालव्यातील पाईप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोडले, पाईप फोडल्यामुळे शेतकरी आक्रमक
Ahilyanagar News: देवगाव- निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून हा कालवा जातो. शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकले होते. पण जलसंपदा विभागाकडून हे पाइप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात … Read more