निळवंडे कालव्यातील पाईप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोडले, पाईप फोडल्यामुळे शेतकरी आक्रमक

Ahilyanagar News: देवगाव- निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून हा कालवा जातो. शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकले होते. पण जलसंपदा विभागाकडून हे पाइप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात … Read more

निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्याला धोका? आमदार ओगलेंचा इशारा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी निळवंडे धरणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी केली आहे. गोदावरी उजवा तट कालव्यावरील वितरिका क्रमांक २० च्या सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार ओगले यांच्या उपस्थितीत गोंडेगाव (ता. … Read more

निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्यावर येणार गदा? पाणी वाचवण्यासाठी आमदार ओगले उतरले मैदानात

Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर निळवंडे धरणामुळे कोणताही परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी आमदार हेमंत ओगले यांनी नुकतीच केली. गोदावरी उजव्या कालव्यावरील वितरिकेच्या चार कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाला गोंडेगाव येथे सुरुवात झाली, त्या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर आमदार ओगले यांनी ही मागणी मांडली. श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांसाठी … Read more

निळवंडे धरणाची निर्मिती करून संगमनेरला दुष्काळमुक्त करणं हे माझं अंतिम ध्येय होतं, त्यामुळे माझं योगदान कोणीही नाकारू शकत नाही- बाळासाहेब थोरात

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीतील आपले योगदान अधोरेखित केले. बुधवारी (दि. २३ एप्रिल २०२५) झालेल्या या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, निळवंडे धरण आणि त्याचे कालवे बांधून तळेगाव दिघेसह दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देणे हे आपल्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं काटेकोर नियोजन, यंदा महिनाभर अगोदर निळवंडे धरणातून सोडलं आवर्तन

अहिल्यानगर- मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं सुयोग्य नियोजन करत जलसंपदा विभागाने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदा चौथ्या आवर्तनाची तयारी सुरू असून, यामुळे सुमारे ७०,६८९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. दुसरीकडे, निळवंडे धरणातून मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर अगोदरच दुसरं आवर्तन सोडण्यात आलं आहे. रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी … Read more

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा, निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सूरू, एवढ्या दिवस सुरू राहणार आवर्तन

राजूर- निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. डाव्या कालव्यातून २५० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून २०० क्युसेक अशा एकूण ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार असून, यामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यातील … Read more

शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय होणार नाही: पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची निळवंडे धरणग्रस्तांना ग्वाही

संगमनेर- निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीत मोलाचं योगदान दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कालव्यांच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला … Read more

निळवंडे धरणातून बंधारे भरण्यासाठी उपोषण ! शेतकरी म्हणाले…

Nilwande Dam

नेवासा येथील मध्यमेश्‍वर व पुनतगाव बंधाऱ्यामध्ये निळवंडे धरणातुन पाणी भरून देण्याच्या मागणीसाठी नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथनगर ग्रामस्थांनी काल गुरूवारी (दि.१४) उपोषण केले. नेवासा तालुक्‍यातील नदी काठावरील शेतकऱ्यांवर बंधारे भरुन देता, अन्याय होत असल्याने बंधारा बचाव कृती समीतीने काल गुरूवारी उपोषण सुरु केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय कल्हापुरे यांनी कार्यकारी अभियंता … Read more

Nilwande Dam : निळवंडेच्या पाण्यासाठी महसूलमंत्री विखेंना साकडे

Nilwande Dam

Nilwande Dam :  तळेगाव दिघे येथील शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात निळवंडे धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांचा शेतीचा पाणीप्रश्न सोडवावा, असे साकडे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले असून याप्रश्नी ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतचे निवेदन देत तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच मयुर दिघे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे लक्ष … Read more

Nilwande Dam : धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी खुला

Nilwande Dam

Nilwande Dam : अकोले धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल असलेला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू काल जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील सतरा गावांची वाहतूक सुरळीत होणार आहे. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे जलसेतुचा लोकार्पण सोहळा आ. डॉ. किरण लहामटे यांचे हस्ते झाला. अध्यक्षस्थानी पिंपरकणे सरपंच अनुसया थिगळे होत्या. जेष्ठ … Read more

Nilwande Dam : निळवंडेचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे !

Nilwande Dam

Nilwande Dam : तळेगाव दिघे निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली. या दुष्काळी भागासाठीच आपण धरण व कालवे पूर्ण केले. वेळोवेळी आंदोलने झाली. धरण व कालवे पूर्ण होणे हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता लवकरच वितरिका पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम होत आहे. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी आल्याने त्यांच्या आनंदाला पारावर … Read more

Nilwande Dam : काय आहे निळवंडे प्रकल्प ? अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Nilwande Dam :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव … Read more

NIlwande Dam : ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला !

NIlwande Dam

NIlwande Dam :  अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला … Read more

निळवंडे पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते | Nilwande Dam

Nilwande Dam

Nilwande Dam :- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने … Read more