Health Tips Marathi : गरोदरपणात थकल्यासारखे वाटते? खा ही ५ फळे, येईल लगेच एनर्जी

Health Tips Marathi : गरोदरपणात (pregnancy) स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर पहिले ३ महिने महिलांना उलट्या होणे तसेच शरीरात बदल होणे हे प्रकार घडत असतात. तसेच या कालावधीमध्ये महिलांना (Womens) थकवाही जाणवत असतो. मात्र या स्थितीत फळे (Fruits) खाल्ल्याने पोषक घटक मिळत असतात. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्रोत आहेत. … Read more

Health Tips Marathi : मासिक पाळीच्या वेदनांपासून ही 5 फळे देणार आराम, जाणून घ्या सविस्तर

Health Tips Marathi : मासिक पाळीच्या (Menstruation) वेळी महिलांना मोठ्या प्रमाणात वेदनांना (Pain) सामोरे जावे लागते मासिक पाळी दरम्यान महिलांना अशक्तपणा आल्यासारखे जाणवत असते. त्यांना कोणतेही काम करणे शक्य नसते. काही वेळा महिलांना (Womens) इतक्या वेदना होतात की त्यांना डॉक्टरांकडे जावे लागते. मासिक पाळीच्या वेळी बर्‍याच स्त्रियांना हे दुखणे इतके वाढते की त्यांना बेडवरून उठणे … Read more

Trending News Today : अचानक.. नदीचे पाणी नारंगी होताच लोकांमध्ये भीती वाढली, मात्र समोर आला विचित्र प्रकार

Trending News Today : स्लोव्हाकियातील (Slovakia) एक नदी (River) रहस्यमयपणे केशरी (Orange) झाली. स्लोव्हाकियामध्ये ‘पर्यावरणीय आपत्ती’ म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्याने लोक आश्चर्यचकित (Surprised) झाले आहेत. अहवालानुसार, पूर्व स्लोव्हाकियातील लोखंडाच्या खाणीतील प्रदूषित पाण्यामुळे स्लोव्हाकियातील स्लाना नदी (Slana River) नारंगी रंगात बदलली आहे, ज्यामुळे वन्यजीवांनाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नदीचा … Read more

…बाजारात जाताय मग प्रथम ही बातमी वाचा….!

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Lemon prices :- मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच वाढलेला उन्हाचा प्रचंड चटका. त्यामुळे स्थानिक बाजारातच वाढलेली मोठी मागणी आणि त्यापाठोपाठ परराज्यातून मंदावलेली आवक यामुळे लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत. कधी नव्हे ते सध्या सफरचंदापेक्षाही महागड्या दराने लिंबू विकले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला १५० रूपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात … Read more

बळीराजा हवालदिल… अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, कापूस, संत्रा, … Read more