महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप बाजी मारणार की मविआ उलटफेर करणार ? सर्वेक्षणातून समोर आली मोठी माहिती

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग 15 मार्चपर्यंत निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर करेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हाच देशात आचारसंहिता लागू होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी … Read more

आमदार निलेश लंके यांची घरवापसी संदर्भात भूमिका बदलली; आता म्हणतात, राजकारणात कधी काय होईल….

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे. अजून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित झालेले नाही. कोणत्याच पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आणि काँग्रेसने आपल्या … Read more

उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भाजपाचे नवीन पर्व सुरु होणार, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे तिकीट कापणार ?

North Maharashtra Politics

North Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय निवडणूक आयोग आता 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातील अन नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. त्यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण … Read more

..…तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात धनश्री विखे विरुद्ध राणी लंके यांची लढत रंगणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत आगामी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा घोषित होणार असा अंदाज आहे. ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा घोषित होतील त्या दिवसापासून आचारसंहिता देखील लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, आता … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघात पिता-पुत्रांची लढत रंगणार ! शिंदे यांच्या गटातील खासदाराविरुद्ध त्यांचाच मुलगा उमेदवार, उद्धव ठाकरे यांची राजकीय खेळी

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लवकरच 18 व्या लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. उमेदवार फायनल करून उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी राजकीय … Read more

अहमदनगरमध्ये विखे आणि आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! विखे-लंके समर्थक भिडले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला जाते आणि येथून भाजपाचा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता आहे. भाजपाकडून अजून … Read more

ऐन लोकसभेपूर्वी भाजपच्या डोक्याला ताप, संगमनेरनंतर आता नेवासामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची धुसपूस, ‘या’ नेत्याने पक्षाला ठोकला राम-राम

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : भारतीय निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि देशात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष … Read more

उबाठा शिवसेनेला लोकसभेपूर्वी मोठा फटका ! ….. तर शिर्डीतील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये. विशेष बाब अशी की काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये देखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये. यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये … Read more

याचिका मागे घे नाहीतर ईडी मागे लावेन, ‘त्या’ सत्ताधारी आमदाराच्या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुका सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आशुतोष काळे … Read more

लोकसभेपूर्वी उबाठा शिवसेनेला मोठा धक्का ! उद्धव ठाकरे यांचा जवळचा आमदार साथ सोडणार, ठाकरे यांना सोडचिट्टी देऊन ‘हा’ आमदार शिंदे गटात ?

Maharashtra Politics News

Maharashtra Politics News : भारतात 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत आता भारतात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे. अशा या परिस्थितीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला … Read more

राजकारणाने केला गेम…! ‘त्याने’ अथक परिश्रमातून कमावली करोडोची संपत्ती, पण पॉलिटिक्समध्ये एन्ट्री घेतली अन झालं होत्याच नव्हतं, आता….

Politics News

Politics News : राजकारणी लोकांकडे महागड्या गाड्या, नोकर-चाकर, 24 तास पोलीस सुरक्षा, समाजात मान-प्रतिष्ठा असते. यामुळे अनेक तरुण राजकारणात उतरतात. राजकारणात अथक परिश्रम करतात आणि यशस्वी देखील होतात. मात्र सर्वांच्याच बाबतीत असंच घडतं असं नाही. राजकारणापायी काही लोकांना आपलं सर्व काही गमवाव देखील लागल आहे. वाशिम येथून असच एक उदाहरण समोर आल आहे. राजकारणामुळे वाशिम … Read more

भविष्य घडविण्यासाठी निर्णय घ्या ! ठाकरे गटाच्या नेत्याला भाजप प्रवेशाचे निमंत्रण, मंत्री विखे पाटील पुन्हा धमाका करणार?

Politics News

Politics News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असते. सध्या जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर व दक्षिणेत दोन्ही ठिकाणी विखे घराण्याचे वर्चस्व दिसते. तसेच यावेळी सर्व विखे विरोधक एकत्र दिले असल्याचेही चित्र आहे. आता विखे पाटील अहमदनगरच्या राजकारणात बेरजेचे राजकारण खेळताना दिसत आहेत. त्यांनी दक्षिणेत जसे जगताप-कर्डीले सोबत घेतले तसे उत्तरेत … Read more

महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांपैकी ३३ तालुके सत्ताधारी पक्षातील आमदारांचे !

Politics News

Politics News : केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमध्ये दुष्काळग्रस्त ठरवण्याचे घालून दिलेले निकष आणि तरतुदीनुसार राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवले आहे. दुष्काळ जाहीर करताना सर्व निकष हे शास्त्रीय आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण रिमोट सेन्सिंगने मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ण करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये देखील याच निकषावर दुष्काळ जाहीर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मदत व … Read more

Politics News : भाजप-आरएसएस आणि काँग्रेस या दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची पर्वा नाही !

Maharashtra News

Politics News : भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम सतत कलंक, भेदभाव आणि हिंसाचाराचे, अत्याचाराने ग्रस्त असलेले बहिष्कृत जीवन जगत आहोत आणि आपल्या स्त्रिया जगातील सर्वात अत्याचार पीडित महिला आहेत. मात्र, भाजप- काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, त्यांना फक्त , सत्ता हवी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. … Read more

कोणतेही राज्य बरखास्त करून त्यांचे दोन भाग करण्याचे धाडस मोदी सरकार करत आहे !

Politics News

Politics News : सत्ता टिकवण्यासाठी लोकांना भडकावण्यासह फोडाफोडीचे राजकारण केंद्रातील मोदी सरकार करत आहे, असा आरोप खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला. कोल्हापूर येथील लोकजागरच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सध्याची राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील भारत’ या विषयावरील मुक्त संवादात ते बोलत होते. खासदार … Read more

एक्झिट पोल नव्हे, यावेळी हा अंदाज ठरला चुकीचा

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Politics News :- निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविणारे एक्झिट पोल बऱ्याचदा चुकतात. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल काहीसे खरे ठरले आहेत. मात्र, याच दरम्यान विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जाणार एक अंदाज मात्र चुकीचा ठरला आहे. तो म्हणजे निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार. निवडणूक संपली, युक्रेन-रशिया युद्धाचे … Read more