उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली, म्हणून साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं
मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्लीत (Delhi) आज पत्रकार परिषद (press Conferance) घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली असे विधानही केले आहे. रवी राणा म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर … Read more