महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यानचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण
Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर शासनाने आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांचे काम सुरूच आहे. काही प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे तर काही प्रकल्पांचे काम सध्या युद्धपातळीवर केले जात आहे. … Read more