Sangamner News : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांमधून पाणी
Sangamner News : मा.महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण पूर्ण केला. त्यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या कालव्यांच्या कामामुळे आज उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी झाले आहेत. याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांना हे पाणी देण्यासाठी … Read more