State government: राज्य सरकारचा मोठा निर्णय ..!  ‘त्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार

Big decision of state government

State government:  जाता जाता राज्य सरकारने (State government) एक मोठा निणर्य घेतला आहे.  शेतकऱ्यांसाठी (farmers) राज्यात सुरु असलेल्या शेततळे योजनेसाठी (Setatale yojana) आता शेतकर्‍यांना 50 हजार ऐवजी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीच्या … Read more