…अन आमदार राम शिंदे यांना झाले अश्रू अनावर …!

Maharashtra News : कितीही विकासकामे केली तरी तुम्ही निवडून येतालच याची गॅरंटी आता राहिलेली नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे.अन असे म्हणत आमदार राम शिंदे भाषण करीत असतानाच अचानक भावुक झाले . त्यांना अश्रु अनावर झाल्याने तोंडातुन शब्द ही निघेनात . चांगले काम केले तरी तुम्ही निवडुन येतालच असे आता राहिले नाही असे सांगुन ते … Read more

खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more