Success Story: महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न
Success Story:- बरेच शेतकरी जास्त कालावधीच्या पिकांची लागवड न करता कमीत कमी वेळामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारण भाजीपाला लागवड ही बऱ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये बाजार भाव चांगला मिळाला तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आणि कमीत कमी कालावधीमध्ये पैसा देखील हातात येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता लागणारा खर्च … Read more