राज्यात पुन्हा फडणवीस सरकार!
मुंबई : राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच पूर्ण बहुमताचे सरकार येईल आणि त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका जाहीर सभेत दिली. या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचाच असेल, असे सांगत प्रचाराचे रणशिंग फुंकले. भाजपाने घटनेचे कलम ३७० … Read more