पुण्याच्या ससून रुग्णालयातील आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

Maharashtra News

Maharashtra News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सागर रेणुसे (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनी … Read more

Ahmednagar Politics : सुप्यातील खंडणीखोरांचा वेगळा विचार करावा लागेल ! पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नेमका इशारा काय व निशाणा कुणीकडे? पहा..

vikhe patil

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय गणिते जो तो आपल्या पद्धतीने आखत आहे. दरम्यान आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. सुपा एमआयडीसीत सगळे खंडणीखोर जमा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. शिर्डीतील माध्यमांशी बोलताना … Read more

Horoscope Today : काही राशींसाठी खूप खास असेल आजचा दिवस, वाचा…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ज्या प्रकारे ग्रहांची स्थिती असते, तशाच घटना त्याच्या आयुष्यात घडतात. ग्रहांची स्थिती शुभ असेल तर सर्व काही चांगले असते पण ग्रहांची स्थिती कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीची दैनंदिन कुंडली देखील ठरवली जाते. … Read more

राष्ट्रीय महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न केल्यास काम बंद पाडू : भोसले

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार व जलदगतीने पूर्ण करावे. अन्यथा सदरचे काम बंद पाडले जाईल व ५ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दिला आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम नियमबाह्यारितीने होत असून, यामध्ये महामार्गालगत राहणारे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा कोणात्याही … Read more

उष्माघात रुग्णसंख्या वाढतीच…!गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ

Health News

Health News : उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.  त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सकाळी … Read more

ग्रामसेवकावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून सदरचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय काम न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामविकास अधिकारी नारायण घेरडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. चापडगाव ग्रामपंचायत बाजार तळावर इलेक्ट्रिक पोलवर फ्लेक्स बोर्ड झाकलेला नव्हता याबाबत … Read more

Mangal Gochar : मेष राशीमध्ये मंगळ-शुक्र करेल प्रवेश, उजळेल ‘या’ 4 राशींचे नशीब!

Mangal Gochar

Mangal Gochar : धन, समृद्धी आणि प्रेमाचा कारक शुक्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे, जे अनेक राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शुक्र मीन राशीमध्ये स्थित आहे, जो येथे 24 एप्रिलपर्यंत राहील आणि त्यानंतर 25 एप्रिल रोजी तो मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल जो 19 मे 2025 पर्यंत येथे … Read more

‘गौरी शुगर’च्या सांडपाण्यामुळे सजीव धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील ओंकार ग्रुपच्या गोरी शुगर अँड डीस्लरिज या खाजगी साखर कारखान्याने परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडलेल्या मळी आणि आरोग्यास घातक असलेले रसायन मिश्रित पाण्यामुळे पशू-पक्षी, जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून … Read more

रेंज मिळत नसल्याने जळवाडीकर करणार सीमकार्डची होळी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकीतील जळवाडी येथील मोबाईलधारकांना कुठल्याही टॉवरची रेंज मिळत नसल्याने सर्व सीम कार्डची होळी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. सध्याच्या काळात मोबाईल हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. विविध कामांसाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. असे असताना रेंज अभावी जळवाडीच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळकी येथे सर्व कंपन्याचे टॉवर … Read more

सवलतींमुळे एसटी होतेय मालामाल !

Maharashtra News

Maharashtra News : एसटी आणि आर्थिक तोटा असेच समीकरण पाहत असताना आजमितीला एसटी आर्थिक डबघाईतून बाहेर पडत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दर महिन्याला नाशिक विभागाला सुमारे ८० लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत आहे. सवलतींबरोबरच एसटीने आपल्या कारभारातही सुधारणा केली असून, इलेक्ट्रिक बसेसमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी … Read more

पारा वाढला… दुपारी प्रचार थंडावला !

Maharashtra News

Maharashtra News : कोल्हापूर कधी नव्हे इतके तापले आहे. कोल्हापूरने एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. इतके कडक ऊन आम्ही … Read more

रील पेक्षा रियल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : रील पेक्षा रियल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉ.सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ … Read more

Ahmednagar News : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा गाळात रुतून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथे रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३) राहणार निमगाव खलु ता.श्रीगोंदा याचा शेततळ्यातील चिखलात रुतुन मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे खोदलेल्या अनधिकृत शेततळे मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बरकडे कुटुंबाने केली आहे. सविस्तर माहिती अशी कि सोमवार … Read more

Ahilyanagar News : मृत्यूनंतरही भोग संपेनात ! नगरमधील अमरधाममध्ये मृतदेहांसोबत होतेय ‘असे’ काही..

antyavidhi

मृत्यू झाला म्हणजे सगळे संपले असे म्हणतात. परंतु नगरच्या अमरधाम मध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. येथे मृत्यूनंतर देखील ससेहोलपट होत आहे. मृतदेहांची मन ओशाळून टाकणारी विटंबना होत आहे. स्टेशन रोड परिसरामध्ये अमरधाममध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी मृतावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचे नातेवाईक विधी झाल्यानंतर निघून गेले. त्यानंतर श्वानांनी मृताचे … Read more

Ahmedanagar News : उष्णतेच्या लाटेचा इशारा ! अहमदनगरचा पारा ३८ अंशावर, सर्वाधीक तापमान असणाऱ्या शहरांत तिसऱ्या स्थानावर

Weather News

Weather News : सध्या वातावरण चांगलेच उष्ण व्हायला लागले आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढत आहे तसतशी उष्णतेची काहिली वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. सध्या मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला आहे. अजून मे महिना तोंडावर आहे. त्यामुळे उष्णतेची काहिली आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त … Read more

Ahilyanagar Breaking : अहमदनगरमध्ये चक्क हेरॉईनची विक्री ! पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल ताब्यात

ganja

Ahilyanagar Breaking : संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथून अवैध गांजा, व हेराॅइनची विक्री करणारा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास शांताराम शिंदे (वय ४३, रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे … Read more

Ahilyanagar Politics Breaking : खा. सुजय विखे-आ. राम शिंदेंची साडेतीन तास मॅरेथॉन बैठक ! बैठकीत सर्वात मोठा निर्णय, राजकीय समीकरणे पुन्हा बदलली

Ahilyanagar Politics : अहमदनगर लोकसभेला काही दिवस बाकी असल्यापासूनच भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत होता. यात सर्वात महत्वपूर्ण मानले जात होते ते म्हणजे आ. राम शिंदे यांची असणारी नाराजी. खा. सुजय विखे यांना सरळसरळ विरोध ते करत होते. विखे यांचे तिकीट फायनल झाल्यानंतर मात्र राम शिंदे यांनी चुप्पी साधली. पण त्यानंतर स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे … Read more

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील महाराष्ट्र कृषी विद्यापीठात निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

MAURB Pune Vacancy 2024

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more