मोठी बातमी ! मारुती सुझुकी लवकरात लॉन्च करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, कसे राहणार फिचर्स ? वाचा डिटेल्स

Maruti Suzuki Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेट्रोल डिझेल यांच्या वाढलेल्या किमती पाहता आता इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे वाढते प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलच्या आयातीचा सरकारवर वाढत असलेला दबाव या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्र शासनाने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहित करण्याचे काम … Read more

Horoscope News : बुध करणार मकर राशीत प्रवेश ! या 3 राशींचे चमकणार नशीब, जाणून घ्या सविस्तर

Horoscope News

Horoscope News : पुढील फेब्रुवारी महिना काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण या महिन्यात 1 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रहांचा राजा बुध धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. सनातन धर्मात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, मधुर वाणी, एकाग्रता, हुशारी, तर्कशास्त्र, मैत्री आणि व्यवसायाचा कारक मानला … Read more

जिओनंतर ‘या’ टेलिकॉम कंपनीने आणली भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार 50 जीबी एक्स्ट्रा डेटा

Jio Recharge Plan : जिओ ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. कंपनीने टेलिकॉम सेक्टरमध्ये पाय ठेवल्यानंतर आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. वेगवेगळे रिचार्ज प्लॅन कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहेत. ग्राहकांना कंपनीच्या माध्यमातून स्वस्तात चांगले रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. आज अर्थातच 26 जानेवारी 2024 म्हणजे … Read more

Tata Punch EV vs Punch ICE डिझाइन, किंमत आणि वैशिष्ट्ये, कोणती आहे सर्वोत्तम मिनी SUV? जाणून घ्या

Tata Punch EV vs Punch ICE

Tata Punch EV vs Punch ICE : टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी अलीकडेच पंच EV कार लाँच केली आहे. आतापर्यंत टाटा मोटर्सने त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करून EV सेगमेंटमध्ये मजबूत वर्चस्व निर्माण केले आहे. टाटा मोटर्सकडून सर्वात प्रथम पंच मिनी एसयूव्ही कारचे पेट्रोल व्हर्जन भारतात लाँच केले होते त्यानंतर CNG आणि … Read more

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! भारतीय बाजारात ‘ही’ कंपनी लवकरच लॉन्च करणार Electric Scooter

Electric Scooter : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाइक्स यांचे मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये मोठे वाढले आहे. विशेष म्हणजे सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या शिंदे सरकारकडे 7 मागण्या, उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ…

Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी भव्य मोर्चा काढला आहे. हा मोर्चा मुंबईला जाणार असून मुंबई येथील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. खरंतर पाटील हे आजच आझाद मैदानात जाणार होते. मात्र त्यांनी सरकारला … Read more

Investment Schemes : कोणतीही रिस्क न घेता या 2 सरकारी योजनांमध्ये करा गुंतणूक, मिळतील दुप्पट पैसे

Investment Schemes

Investment Schemes : आजकाल अनेकजण गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधात असतात. काहीजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात तर काहीजण खाजगी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. तसेच अनेकजण शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटमध्ये सध्या अस्थिरता निर्माण झाली असल्याने बाजार झपाट्याने पडत आहे. त्यामुळे अनेकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तुम्हालाही कोणतीही रिस्क न घेता … Read more

Ahmednagar News : ४१ अल्पवयीन मुलींचे अपहरण, काहींचा ठावठिकाणाच नाही, १४ ते १७ वयोगटातील मुली अडकताय टुकार मुलांच्या जाळ्यात !

Ahmednagar News : समाजातील नैतिकता अत्यंत बदलत चाललेली दिसते. मान मर्यादा, वाडवडिलांची इभ्रत आदी गोष्टी मुलींच्या दृष्टीने महतवाच्या असतात. परंतु अलीकडील काळात मुलींच्या काही गोष्टींनी पालकांची चिंता वाढत चालली आहे. काही रिपोर्टनुसार वर्षभरात ४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे. या यापैकी ३६ मुली सापडल्या आहेत परंतु त्यातील ५ मुलींचा मात्र अजूनही … Read more

Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमध्ये ६८ टोळ्या,६७० प्रोफेशनल गुन्हेगार तर ६३९ हिस्ट्रीशिटर

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोपावत चालली आहे. रेकॉर्डवर जर एक नजर टाकली तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात ६३९ हिस्ट्रीशिटर आहेत. ६८ टोळ्या, ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. वारंवार गुन्हे करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणे आदींबाबतचे ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणारे ६८ टोळ्या, कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल … Read more

Today Gold Price : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले तर चांदीच्या दरात झाली इतकी वाढ, पहा नवीनतम किमती

Today Gold Price

Today Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी देखील घसरण झाली आहे. त्यामुळे सोने काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. व्यवहाराच्या शेवटच्या … Read more

मोठी बातमी ! महिंद्रा कंपनीच्या ‘या’ SUV ची किंमत वाढली, आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिकचे पैसे

Mahindra SUV Rate : कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. विशेषता एसयूव्ही कार घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही बातमी थोडीशी चिंताजनक राहणार आहे. कारण की, देशातील एका प्रतिष्ठित कारनिर्मात्या कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचे दाम वाढवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपल्या स्कॉर्पिओ क्लासिक या दमदार SUV च्या किमती … Read more

Samsung Upcoming Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा… सॅमसंग लॉन्च करणार दोन जबरदस्त स्मार्टफोन्स

Samsung Upcoming Smartphones

Samsung Upcoming Smartphones : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून त्यांचे एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर केले आहेत. स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता सॅमसंग स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. Samsung Galaxy M15 5G आणि Galaxy F15 5G असे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार आहेत. लवकरच हे स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून … Read more

Business Idea : फक्त 20 हजार रुपयांत सुरू करा हा छोटा व्यवसाय ! दरमहा होईल बंपर कमाई

Business Idea

Business Idea : आजकाल अनेक तरुण-तरुणी नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत. स्वतःच्या मालकीचा छोटा का होईना व्यवसाय असावा असे अनेकांना वाटत असते. मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना व्यवसाय सुरु करण्यात अडचणी येत आहेत. तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या देखील … Read more

Ahmednagar News : मेथी ५० पैसे, कोथांबीर १ रुपया ! भाव नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकत प्रजासत्ताकदिनीच शेतकऱ्याचा आक्रोश

Ahmednagar News : शेतकऱ्याचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नाहीये. अस्मानी सुलतानी संकटाना तोंड देत शेतकरी शेती करतो, माल पिकवतो, परंतु भाव नसल्याने मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहे. आता अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मेथी, कोथंबीरीचे दर मात्र कोसळले असल्याने शेतकऱ्याने आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

Ahmednagar News : अवैध वाळू उपसा दिसला तर थेट मला संपर्क करा ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमके काय केले आवाहन, पहा..

अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा ही एक मोठी समस्या आहे. यातून गुन्हेगारी देखील फोफावली दिसते. दरम्यान या वाळूचोरीला आळा बसावा यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आणले. त्यामुळे ६०० रुपयात वाळू मिळू लागली. दरम्यान आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा विषयी एक आवाहन केले आहे. ते म्हणले आहेत की, अवैध वाळू उपसा ही … Read more

Ahmednagar Politics : निवडणुकीत उमेदवार बाहेरचा नकोच..स्थानिकच द्या ! भाजपमध्ये खदखद

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप विशेषतः जास्त कंबर कसून आहेत. दरम्यान आगामी विधानसभेला भाजपने जर स्थानिक उमेदवार नाकारले व दुसऱ्या ठिकाणच्या उमेदवारास उमेदवारी दिली तर मात्र भापचे गणित बिघडू शकते असे दिसते. याचे कारण असे की श्रीरामपुरात विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार दिला तरच कमळ फुलेल, असे … Read more

बोगस कामे करणाऱ्या पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर होणार कारवाई ?

Ahmednagar News : सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या कामात हलगर्जीपणा करतात. काहीजण तर पुढाऱ्यांच्या संगनमताने चक्क बोगस कामे करतात. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. असाच प्रकार श्रीगोंदा नगरपरिषदेत घडला आहे. परंतु यात पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी जिल्ह्यातील पहिलीच … Read more

माझ्या विरोधात तक्रार करतो काय …! सरपंचाने शेतकऱ्याच्या अंगावर घातली कार

Ahmednagar News : सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याने त्या विरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने शेतकऱ्याच्या अंगावरच चारचाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे. या घटनेत दिलीप रामभाऊ कोकाटे हे जखमी झाले आहेत. तर सरपंच शरद … Read more