Maharashtra Weather : राज्यात भयंकर थंडी ! ह्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी तापमान

उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि.१८) राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. डिसेंबरच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील … Read more

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा तालुका गुन्हेगाराचा केंद्र कसा बनला ?

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा राहुरी तालुका गुन्हेगाराचा केंद्र बनत चालला आहे. शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, बिगो जुगार अड्डे यांसह अवैध वाळू तस्करीने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारीचा कळस राहुरीतच गाठला जात आहे. सर्व सामान्यांवर दडपशाही करीत वाळू तस्करांची दहशत वाढविण्यात पोलिसांचे पाठबळ आहे. … Read more

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना अधिक सावध राहण्याची गरज !

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात कुंडलीला विशेष महत्व आहे. कुंडलीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते, कुंडलीच्या आधारे भविष्य ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून सांगितले जाते. दरम्यान, आज आपण ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घेणार आहोत. चला तर मग… मेष आज तुम्हाला काही कारणाने एकटेपणा जाणवेल. कुटुंबाच्या सहवासामुळे तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. तुम्हाला तुमच्या … Read more

शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

शेतमालाला बाजारभाव नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकरी दुधाच्या कमी दरामुळे तसेच खुरकाच्या वाढत्या किमतीमुळे मेटा कुटीला आला असल्याने शेतमालाला तसेच दुधाला हमीभाव तसेच शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी घारगाव ग्रामस्थांनी घारगाव येथे सोमवार दि.१८ आमरण उपोषण सुरू केले. दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकांचे भाव स्थिर न राहता गगनाला भिडले त्यामुळे शेतकरी हा दुधाच्या जोडधंद्यामुळे कर्जाच्या … Read more

Navpancham Rajyog : 12 वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ विशेष राजयोग, 3 राशींना होणार फायदा !

Navpancham Rajyog

Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी सूर्य, आणि बृहस्पति गुरु यांना विशेष महत्व आहे. जेव्हा जेव्हा हे ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. अशातच, 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे, सूर्याचे गुरुच्या राशीतील प्रवेश अधिक लाभदायक ठरणार आहे. तोच गुरु स्वतः मेष राशीमध्ये स्थित आहे, त्यामुळे त्याचे … Read more

Surya Gochar 2024 : ‘या’ राशींना मिळेल सूर्याचा विशेष आशीर्वाद, होईल खूप प्रगती !

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष महत्व आहे. सूर्य जेव्हा आपल्या हालचालीत बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. हिंदू धर्मात त्यांना संपूर्ण जगाला जीवन देणार्‍या देवतेचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्यदेव हे पिता, आत्मा, कीर्ती, यश आणि आदराचे कारण मानले जातात. कुंडलीत सूर्याच्या मजबूत स्थितीमुळे धन आणि कीर्तीमध्ये वाढ … Read more

अहमदनगर : कशी काळरात्र आली..! या गावात एकाच वेळी पेटल्या चार चिता, भयाण घटनेनं सार गाव शोकाकुल..

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. अशीच काळरात्र ‘त्या’ चौघांवर आली. धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात झाला व त्यात अकोलेतील एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौघांचा जीव गेला. सोमवारी अकोलेतील प्रवरानदी काठावर अमरधाम येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. अकोलेकरांनी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद … Read more

कापसाचेही भाव कोसळले ! व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट, कापूसउत्पादक संतप्त

 Agricultural News

 Agricultural News : सध्या अनेक शेतीमालाचे भाव रिटर्न येताना दिसत आहे. कांदा, कापूस हे नगदी पिके. परंतु नुकतेच कांद्याचे भाव अत्यंत कोसळले. आता त्या पाठोपाठ पांढरे सोने म्हणून ओळख असणारे कापसाचे भाव देखील कोसळले आहेत. यातच व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होतोय. त्यामुळे कापूसउत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकरी अहोरात्र कष्ट करून कपाशीचे … Read more

Ahmednagar Breaking : जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून केला निर्घृण खून

Crime News

पती-पत्नी, जावई-सासूसासरे हे नाते अत्यंत पवित्र असते. परंतु या नात्याला काळिमा फसवणरी एक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत याठिकाणी रविवारी (१७ डिसेंबर) दुपारी घडली आहे. पती-पत्नीमधील वादातून जावयाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. राधाबाई महादू चोरमले असे मयत महिलेचे नाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! आ. प्राजक्त तानपुरेंवर ईडीचा मनी लॉड्रिंगचा ठपका, ११० एकर जागा गिळंकृत करत कारखाना विक्रीतही केला घोटाळा? पहा..

MLA Prajakt Tanpure

महाराष्ट्रातील अनेक आमदार विविध चौकशीच्या फेऱ्यांत अडकले आहेत. अनेकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे तर अनेकांना अटकही करण्यात आली आहे. आता राजकीय वर्तुळातून एक मोठी येत आहे. आता आणखी एका आमदारावर ईडीने मोठे आरोप केले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात न्यायालयातील विशेष PMLA कोर्टानं प्रोसेस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला चपलांचा मार, पायाखाली तुडवले !

Ahmednagar News

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा राज्यात गाजला. परंतु आता बँकेतील ठेवीदार अत्यंत संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला भरचौकात चपलांचा मार दिला. त्यानंतर ही प्रतिमा पायाखाली तुडवल्याचा प्रकार झाला. बोगस कर्ज प्रकरणास कारणीभूत असल्याच्या आरोपातून ठेवीदारांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. बँकेतील गैरप्रकारावर ठेवीदार संतप्त नगर अर्बन … Read more

अहमदनगर आणि नाशिककरांना मोठा दिलासा ! ट्रॅामा केअर सेंटरचा प्रश्न लवकरच सुटणार!

Ahmednagar News

अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी ट्रॉमा केअर सेंटर्स सुरू व्हावीत, अशी मागणी सभागृहात केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी आ. सत्यजीत तांबे यांच्यासह उच्च स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत दोन्ही जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटरला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आ. तांबेंच्या … Read more

SBI FD Scheme : SBI ची पैसे दुप्पट करणारी स्कीम, बघा कोणती?

SBI FD Scheme

SBI FD Scheme : गुंतवणुकीचा विचार केला तर पहिले नाव समोर येते म्हणजे मुदत ठेव. सध्या भारतातील जवळ-जवळ प्रत्येक व्यक्तीकडे मुदत ठेव आहे. या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, तसेच त्यावर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळतो. यामध्ये कमीत कमी जोखीम घेऊन किंवा कोणतीही जोखीम न घेता पैसे दुप्पट करता येतात. सध्या देशातील सर्वात मोठी … Read more

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : संदीप महेश्वरी यांनी सगळंच सांगितलं ! विवेक बिंद्रा कसे करत आहेत युट्युबरवर मोठा स्कॅम ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : सध्या युट्युबर आणि प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्रा या दोघांमध्ये मोठे घमासान सुरू आहे. संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चैनलवर बिझनेस मास्टरी नावाची विनामूल्य मालिका सुरु केली आहे. यामध्ये ते बिझनेस रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत आहेत. दरम्यान, याच … Read more

Pension Scheme : पती-पत्नीला दरमहा मिळणार 10 हजार पेन्शन, बघा सरकारची ‘ही’ खास योजना?

Pension Scheme

Pension Scheme : कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी मोदी सरकारकडून अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. जी त्यांना त्यांच्या म्हातारपणी मदत करते. या योजनेची लोकसंख्या एवढी आहे की, आजवर करोडो लोक त्यात सामील झाले आहेत. यावर्षी 79 लाखांहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. सरकारच्या या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कमाल 5,000 … Read more

Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; व्याजतूनच कमवा लाखो रुपये !

Office Saving Schemes

Office Saving Schemes : भारतातील पोस्ट ऑफिसद्वारे अशा अनेक योजना चालवल्या जात आहेत ज्या प्रत्येकाला श्रीमंत बनवत आहेत. जर तुम्हीही सध्या गुंतवणूक करून मोठी रक्कम कमावण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाची अशीच एक योजना घेऊन आलो आहोत. सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना प्रत्येकाला श्रीमंत बनवण्याचे काम करत आहे. … Read more

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतातून कसा फरार झाला, तो पाकिस्तानात कसा पोहचला ?

Dawood Ibrahim News

Dawood Ibrahim News : गेल्या दोन दिवसांपासून दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याची बातमी वाऱ्याचे वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये तर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्यानंतर कराची येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण … Read more