शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे, आज मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहे, शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. सावेडी उपनगर … Read more

एल निनो वादळ पुन्हा सक्रिय होणार ! पुढील वर्षीही पाऊस नाही, हवामानावर होतील ‘हे’ धक्कादायक परिणाम

Weather News

Weather News : एल-निनो वादळाने अनेक नकारात्मक परिणाम निसर्गावर झाले. महत्वाचा म्हणजे याचा प्रभाव मान्सूनवर झाला. त्यामुळे यंदा पाऊस अत्यल्प झाला. थंडी देखील कमी झाली. परंतु इतर देशांच्या तुलनेत एल-निनोचा परिणाम सर्वात जास्त भारतातवर होताना दिसत आहे. परंतु आता महत्वाची बातमी अशी आहे की, पुढील वर्षी २०२४ मध्ये याचा पुन्हा परिणाम दिसणार आहे. एलनिनो पुन्हा … Read more

Ahmednagar Politics : सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले – आमदार प्राजक्त तनपुरे

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाल्या याचे खरोखर समाधान लाभले आहे. सध्याचे सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. असे टिकास्त्र आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यमान सरकारवर सोडले. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी- वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी १००० हेक्टर शेत जमिनीवरील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे शिक्के कमी करण्यात आल्यामुळे आ. प्राजक्त तनपुरे यांची लाडू तुला … Read more

शेवगावकरांना १०-१५ दिवसांतून एकदा पाणी ! सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष…

शेवगाव शहरातील नळाला १० -१५ दिवसांतून अल्पकाळ पाणी सुटते. या ज्वलंत प्रश्नावर येथे विविध पक्ष व संघटना रोजच अधुनमधून अर्ज, विनंत्या, उपोषणे, आंदोलने करत असतात, पण प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यातच शहरासाठी मंजूर केलेल्या ८२ कोटी रु. खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर होऊन सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नसल्याने येथील सामाजिक … Read more

संगमनेर तालुक्यातील ह्या गावांत पोलीस पाटीलच नाहीत ! कायदा व सुव्यवस्था धोक्यात

पोलीस यंत्रणेचा अविभाज्य भाग व गावामध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांचा दुवा व दूत, अशी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील यांची संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये सुमारे ७४ पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील यांची भरती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली जात असल्यामुळे या गावात होणारी भांडणे, गावातील माहिती पोलीस व सरकारी कार्यालयात कोणी पुरवायची? असा प्रश्न या ७४ गावांमध्ये … Read more

Ahmednagar Politics : कार्यकाळ संपत आला अन आता म्हणे विरोधी पक्षनेते पद घ्या !! इच्छुक नगरसेवक भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून अहमदनगर शहरातील महापालिकेचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. त्याचे कारण असे की, आता डिसेंबर अखेर नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. म्हणजे अवघे काही दिवस कार्यकाळ संपायला शिल्लक असताना भाजपला विरोधी पक्षनेता हवा अशी आठवण झालीये. व आता इतक्या उशिरा पद घेण्यावरून मात्र नगरसेवकांत नाराजी आहे. त्यामुळे आता स्थानिक भाजपच्या … Read more

Carrot Side Effect : ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका गाजराचे सेवन, बिघडू शकते आरोग्य !

Carrot Side Effect

Carrot Side Effect : गाजर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात, गाजर खायला जितके चविष्ट आहे, तितकेच ते फायदेशीर देखील आहे, आता हळू-हळू थंडी वाढू लागतली आहे, अशातच सर्वत्र गाजरही दिसायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात गाजर खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही गाजराचा वापर मोठ्या प्रमाणावर केला … Read more

लवकरच भिंगारकरांची इच्छापूर्ती ! भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न चार महिन्यात निकाली लागणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराजवळ असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आता अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच भिंगारचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. दरम्यान भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा. अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयामुळे लवकरच भिंगारकरांची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची इच्छापूर्ती होणार … Read more

Agriculture News : कांदा रोपांना सोन्याचा भाव ! शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न

Agriculture News

Agriculture News : राज्यात सध्या कांदा रोपांचे भाव गगनाला भिडले आहेत. चालू वर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने कांदा लागवडीसाठी रोपाची टंचाई शेतकऱ्यांना भासत असल्याने तयार रोपास प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यास सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना अल्पावधीतच नगदी पीक व नगद पैसा मिळवून देण्यासाठी कांदा लागवडीकडे कल असतो. कधी बाजारपेठेअभावी डोळ्यात पाणी तर … Read more

Potato Peels Benefits : बटाट्यापेक्षाही फायदेशीर आहेत त्याच्या साली, फेकून देण्याची चूक करू नका…

Potato Peels Benefits

Potato Peels Benefits : भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे बटाटा. बटाटा हा कोणत्याही सिजनमध्ये सहज उपलब्ध होतो. भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला बटाटा दिसेलच, बटाटा खायला जितका चविष्ट आहे, तितकाच तो फायदेशीर देखील आहे. बटाट्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? केवळ बटाटेच नाही तर त्याची सालेही अनेक गुणांनी समृद्ध असतात. जर तुम्ही … Read more

Momos Side Effects : मोमोजचे शौकीन आहात?, सावधान, ‘या’ गंभीर आजारांना पडू शकता बळी !

Momos Side Effects

Momos Side Effects : भारतात स्ट्रीट फूड चाहते खूप आहेत. भारतातील प्रत्येक भागात वेगवगेळे स्ट्रीट फूड मिळते. यातील एक पदार्थ म्हणजे मोमोज, मोमोज हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लोकांना मोमोज मोठ्या प्रमाणात खायला आवडते, म्हणूनच हा पदार्थ कुठल्याही भागात सहज मिळून जातो. आजच्या काळात सर्वच लोकांना मोमोज जास्त खायला आवडते. अगदी सर्व वयोगटातील … Read more

अहमदनगरकरांना दिलासा ! जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवरचा ज्वर ओसरला, एकही रुग्ण नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवर आजाराचा एकही रुग्ण सद्यस्थितीत नाही. त्यामुळे या आजारांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लगेल. आरोग्य विभागामार्फत किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारांशी झुंजणाऱ्या … Read more

5 Years Predictions : पुढील 5 वर्षे धनु राशीच्या लोकांवर असेल शनीची विशेष कृपा, करिअर व्यवसायात कराल अफाट प्रगती !

5 Years Predictions

5 Years Predictions : भविष्य कोणाला जाणून घ्यायचे नाही, प्रत्येक व्यक्तीला भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. अशातच लोक भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेतात, भविष्य हे अनिश्चित असले तरीदेखील ते कुंडलीच्या आधारे आणि ग्रहांच्या स्थितीनुसार सांगितले जाते. म्हणूनच मानवी जीवनात ग्रहांच्या स्थितीला महत्वाचे स्थान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा … Read more

Numerology Numbers : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर सतत असते शनिदेवाची विशेष कृपा, आयुष्यात खूप मिळवतात पैसा !

Numerology Numbers

Numerology Numbers : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते तसेच, अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे, ज्याद्वारे व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी. सांगितले जाते. अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे जे संपूर्णपणे संख्यांवर कार्य करते. यामध्ये जन्मतारखेच्या संख्येची बेरीज करून एक संख्या काढली जाते, त्या संख्येला … Read more

Horoscope : 28 डिसेंबरपर्यंत गोल्डन टाईम, ‘या’ 4 राशींना प्रत्येक कामात मिळेल यश !

Horoscope

Horoscope : ज्योतिष शास्त्रात कुंडली आणि ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा ग्रह हालचाली करतात त्याचा थेट परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवर देखील होतो. नऊ ग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्व आहे. तसेच मंगळाचे देखील विशेष महत्त्व मानले जाते. जेव्हा-जेव्हा मंगळ आपला मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर, चांगला आणि वाईट असा परिणाम होतो. अलीकडेच जमीन, रक्त, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिंडीतील चार वारकऱ्यांना ट्रकने चिरडले

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडीत भरधाव वेगाने जाणारा ट्रक शिरला. यात ट्रकने चिरडल्याने ४ वारकरी जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घारगावपासून जवळ असलेल्या नांदूर खंदरमाळजवळील सातवा मैल परिसरात घडली. मयत कोपरगाव व राहाता तालुक्यातील आहेत. शिर्डी येथील … Read more

घरातच केला गुटख्याचा साठा; पोलिसांनी टाकला छापा

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे छापा टाकत सुगंधी तंबाखू व गुटखा, असा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. चोरी छुपे गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. साजीद साहेबखान पठाण (वय २३, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शिर्डी येथे राज्यात बंदी … Read more

पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ !

Maharashtra News

Maharashtra News : सर्वच लाभधारक शेतकरी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी (दि.५) डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. … Read more