मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे हे आरक्षण गेले !
Ahmednagar News : राहाता आरक्षणाच्या मुद्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याला भूषणावह नाही. व्यक्तिगत हेवेदावे निर्माण झाल्यास मूळ प्रश्न बाजूला पडेल, त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रीया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more