मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे हे आरक्षण गेले !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता आरक्षणाच्या मुद्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याला भूषणावह नाही. व्यक्तिगत हेवेदावे निर्माण झाल्यास मूळ प्रश्न बाजूला पडेल, त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रीया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील सभेच्या तयारीसाठी गावागावात बैठका

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा-कुणबी आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील सभेच्या तयारीसाठी सकल मराठा समाज्याने गावागावात फिरून बैठका घेऊन समाज जागृती करून सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. काल शनिवारी सकाळी तालुक्यातील उक्कलगाव येथील केशवगोविंद मंदिरातून बैठकीला सुरूवात होऊन, बेलापूर, पढेगाव लाडगाव, कान्हेगाव, मालुंजे, भेडापूर, खिर्डी, वांगी, कारेगाव, मातापूर, निपाणी, खोकर, भोकर, टाकळीभान, … Read more

Milk Price : दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुधउत्पादक शेतकरी हवालदिल

Milk Price

Milk Price : राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुधउत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुध दरप्रश्री हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा किसान सभेने दुग्ध विकास विभागाला दिला आहे. याबाबत किसान सभेच्या वतीने पत्रकात म्हटले, की दुधाच्या चढ-उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित … Read more

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यात भीषण अपघात : एक ठार, एक जखमी

Shrirampur News

Shrirampur News :  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यावेळी डंपर क्रमांक (एमएच १४ सीपी ७६३६) टाकळीभानकडे जात असताना नेवासा रोड कॉलेज परिसरामध्ये वाहनांचा जॉइंड एक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात सोमनाथ रंगनाथ माळी (वय (३०, रा. वांगी) … Read more

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यवधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच आहे. कामासाठी आकडे कोटीचे; पण कामे शून्य, अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. आमदार तनपुरे काल १ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात सभा

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची गुरुवार, ता. २३ रोजी साई लॉन्स, पाथर्डी रोड, शेवगाव येथे दुपारी जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी सुरू असून, हजारो मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती सकल मराठा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले जायकवाडी पाणी प्रश्नाकडे…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये झालेला ठराव सर्वपक्षीय आमदारांनी मिळून केलेला आहे. यामध्ये मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात कुठलीही टोकाची भूमिका नाही. या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून आणि कायद्याकडे बोट दाखवून निर्णय करण्यापेक्षा संकटातून कसा मार्ग निघेल, याचा सर्वकंश विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी … Read more

संगमनेरात लवकरच छत्रपती शिवरायांचा पुतळा ; १ कोटींचा निधी मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून बाळगलेली इच्छा आता पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने संगमनेर शहरामध्ये लवकरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री … Read more

‘गणेश’ च्या परिसरात ‘डॉ. विखे’कडून ऊस तोडी ! संचालक मंडळाने केले हे आवाहन…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहता तालुक्यातील श्री गणेश कारखान्याच्या परिसरातील अधिकृतपणे नोंदी केलेल्या वाकडी, पुणतांबा, अस्तगाव गटांतील श्री गणेशच्या कार्यक्षेत्रात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाची तोडणी केली जात “असून ही तोड बंद करावी, असे आवाहन श्री गणेशचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते व संचालक मंडळाने केले आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बदनाम करण्याचे काम !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची ओळख जिल्ह्यात आहे; परंतु बंद पडलेल्या या कारखान्याला भंगारच्या भावातसुद्धा कोणी खरेदी करत नव्हते; पण शेतकऱ्यांच्या हितासाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याने गणेश चालवून कर्जमुक्त केला. सभासदांना साखर वाटून त्यांची दिशाभूल करून तुमच्या पॅटर्नच्या काळातील गणेशची कडू काहानी गोड करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जिल्ह्यातील साखर … Read more

हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार ! हे आहे महत्वाचे कारण

Millet bread

नुकतीच थंडी सुरू झाली असून आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जातो. हिवाळ्यात अनेकांची पचनक्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आहार तज्ज्ञांकडून पोषक आणि पौष्टिक आहाराचा सल्ला दिला जातो. दरवर्षी हिवाळ्यात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते; मात्र यंदा पावसाअभावी बाजरीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे बाजरीचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या हिवाळ्यात बाजरीची … Read more

सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा !!

Maharashtra News

Maharashtra News : सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा, असा संघर्ष महाराष्ट्रात उभा केला आहे. त्यांचे वर्तन घटनाविरोधी असल्याने सरकारने त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणी मराठा युवा संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंबड येथील ओबीसींच्या सभेत ना. भुजबळ यांनी … Read more

निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Maharashtra News

Maharashtra News : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. यामधून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे … Read more

अहमदनगर कांदा बाजारभाव : सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल भाव

Ahmednagar onion market price

Ahmednagar onion market price : मागील काही दिवसांपासून वाढत असलेले कांद्याचे बाजारभाव आठवडाभरापासून स्थिरावले आहेत. गावरान कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची आवक वाढली असली तरी एकूण आवक मात्र कमी झाली आहे. नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १८) एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ४८०० रुपये भाव मिळाला तर सरासरी बाजारभाव ३७०० रुपये प्रतिक्विंटल निघाले आहेत. नगर बाजार समितीच्या … Read more

पुण्यात ह्या ठिकाणी मिळतातेय सर्वात स्वस्त घरे ! कमी दरामुळे वाढतेय मागणी

Marathi News

Marathi News : पुणे शहराची ओळख केवळ उद्योगनगरी एव्हढ्यावरच सिमित न राहता आयटी हब म्हणून ओळख निर्माण होत आहे. दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक होणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. शहराचा झपाट्याने विकास होत असतानाच जागेसह घरांचे भाव आकाशाला भिडले आहेत. यातूनच शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या च-होली, मोशी परिसरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. याठिकाणी मोठमोठे प्रकल्प … Read more

हिवाळ्यात भरपूर येते मेथीची भाजी ! त्याचे मधुमेहापासून हाडांच्या आरोग्यापर्यंत आहेत चमत्कारिक फायदे,

Health News

Health News : आता सुरु झालाय हिवाळा. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या भाज्या, फळे आपल्याकडे येतात. हिवाळ्यात साधारण आपल्याकडे मेथीची भाजी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अनेक लोक ही भाजी किंवा मेथीचे पराठे आवडीने खातात. परंतु तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण या भाजीमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जे तुम्हाला आश्चर्यकारक फायदे प्रदान करते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण … Read more

चार जबरदस्त Business Ideas ! ५० हजारांत सुरु होतील व लाखो रुपये कमावून देतील

Business Ideas

 Business Ideas : आजच्या काळात वाढत्या गरजा, बदलती लाइफस्टाइल यामुळे खूप पैशांची गरज लागते. त्यामुळे आजकाल केवळ नोकरीवर अनेकांचे घर चालत नाही. त्यामुळे अधिक इन्कम मिळवण्यासाठी लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते परंतु भांडवल कमी असते व त्या दृष्टीने बिझनेस आयडिया देखील नसतात. आज आपण याठिकाणी 5 बिझनेस आयडिया … Read more

Attero : कचऱ्यापासून सोने बनवते ‘ही’ कंपनी, छोट्या बिझनेस आयडियाने आज उभी केली 300 कोटी रुपयांची कंपनी

Attero

Attero : सध्या अनेक लोक स्टार्टअप्स साठी धडपड असतात. काही लोक यात मोठं यश संपादन करतात. परंतु काही लोक यातही काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल प्रदूषण ही समस्या मोती बनत चाललीय. अनेक लोकांचे स्टार्टअप यशस्वी होतात परंतु ते प्रदूषण करण्यास देखील पुढे असतात. परंतु आज आपण या ठिकाणी अशा एका व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत … Read more