कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करा – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. बी-बियाणे, … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार ‘तो’ पर्यंत राहणार बंदच !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास गर्दी … Read more

…तर अहमदनगर मधील कंपन्या बंद होतील !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- एमआयडीसी’तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत. कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अ‍ॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमध्‍ये दारु विक्री करणार्‍या ‘या’ नऊ दुकानांचे परवाने निलंबित

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये झाल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काही अनुज्ञप्ती अवैध पद्धतीने दारु विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- महाराष्‍ट्र राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि.30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्‍थान, मुंबई येथुन शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे कोरोना न्यूज अपडेट्स, वाचा काय आले ‘त्यांचे’ रिपोर्ट्स

अहमदनगर Live24 , 28 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी २ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. #CoronaUpdates#अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ०५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी ०२ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत.@_Rahuld @bb_thorat @mrhasanmushrif @GadakhShankarao @prajaktdada @NagarPolice @MahaDGIPR … Read more

लॉकडाऊनच्या काळात आम्हाला हवी मदतीची साथ

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमुळे यात्रा-जत्रांमधील मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यंदा रद्द झाल्यामुळे लग्न सराईही पुर्णपणे बंद असल्याने लग्नसराईतील ऑक्रेस्ट्रा गाणी व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंदी आल्याने कलावंतांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना आता मदतीचा राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी ही पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे असल्याची भावना प्रवरासंगम येथील ऑक्रेस्ट्रा गायिका मुमताज शेख … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब) संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे. … Read more

साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या बोल्हेगाव, गांधीनगर येथील चोभे कॉलनीत शंभर गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक अन्न-धान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, शंकर बोरुडे, सचिव सोमनाथ बोर्‍हाडे, श्रीपाद वाघमारे, अतुल मिसाळ, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, मल्हारी वाव्हळ, उमेश क्षिरसागर, नितीन पोता, … Read more

हेल्प देम ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या युध्दात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खर्‍या बातम्या देऊन जागृतीचे काम करणार्‍या माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार व वृत्त छायाचित्रकार यांचा भिंगार येथील हेल्प देम ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर या युध्दात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. हेल्प देम ग्रुपचे युवक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विविध … Read more

अन आमदार लंके यांनी थेट गाठले रेशन दुकानदाराला

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथून वारंवार पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार येत असल्याने आमदार निलेश लंके यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले. तर रेशन दुकान उघडून मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली. अत्यंत अभ्यासू व आक्रमकपणे आमदार लंके यांनी रेशन दुकानदारांना विविध … Read more

आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशासह महाराष्ट्रात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्याच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणार्‍या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. तेलीखुंट पॉवर हाऊस जवळील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सॅनीटायझरचे बॅरल देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे … Read more

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 8590 ! जाणून घ्या तुमच्या शहरासह जिल्ह्यातील माहिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी … Read more

खा.सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ मागणी

अहमदनगर :-  कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. कोरोनाच्या लढाई मध्ये ह्या योध्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे. मात्र महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात … Read more

कोरोनाचा मुकाबला : अहमदनगर जिल्ह्याचे काम चांगले …वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर :- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना मंत्री टोपे हे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ … Read more

कोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकाचे स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास !

अहमदनगर :- जिल्हा प्रशासन व नगर तहसील कार्यालयाच्या आपत्ती प्राधिकरण समितीच्या भरारी पथकामध्ये  तसेच WHO व  UNICEF तसेच भारत सरकारच्या ऑनलाईन स्वयंसेवा प्रक्रियेमध्ये येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल गेल्या महिनाभरापासून  स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास आपले योगदान देत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार … Read more

अक्षय तृतीयेनिमित्त गोड भात वाटून शिवसेनेने केले गोरगरिबांचे तोंड गोड

अहमदनगर :- अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना नगरकर लॉकडाऊन मुळे घरीच राहून हा सण साजरा करतायेत . यादिवशी घराघरात आमरस आणि पूरण पोळीचा बेत असतो . पण ज्यांच हातावर पोट आहे त्याच्या घरात गेल्या ३५ दिवसापासून साधी चूल देखील पेटू शकली नाही.अश्यांच्या आयुष्यात दोन क्षण समाधानाचे यावेत यासाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या अन्न … Read more