अच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस

अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये … Read more

सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले – मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर :- साकळाई पाणी योजनेची मागणी २५ वर्षांपूर्वीची आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले. अनेक जुने प्रश्न आम्ही सोडवले. साकळाईचा प्रश्नही सोडवू. कोणाच्याही वाट्याचे पाणी कमी न करता साकळाईला पाणी उपलब्ध होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी नगर आणि श्रीगोंद्याच्या जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेला मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी … Read more

मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार ?

अहमदनगर :- कुटुंबातील मी थोरला मुलगा असूनही वडील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत विखे बोलत होते. नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. मोठ्या भावालाही … Read more

‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही ?

पारनेर :- सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे परिवाराला काँग्रेस पक्षाने काय दिले नाही.असा सवाल साधत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे ३५ वर्षे खासदार होते. परंतू त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. काल परवा आलेले तुझा बंदोबस्त करतो, अशी भाषा वापरत आहेत. उमेदवारांना अशी भाषा शोभत नाही. ज्या भाजपवर … Read more

डॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकूण १२ उमेदवारांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत. १ ते १० एप्रिल या कालावधीत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शनिवारी झाली. प्रत्येक उमेदवाराला … Read more

लावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर !

अहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवड्यातच अमित कलेक्टर झाला असून, अमित या समाजातील पहिला मुलगा आहे जो कलेक्टर झाला आहे. नगर शहरातील बुरूडगाव रस्ता येथील काळे गल्ली येथे राहणाऱ्या अमितने जिद्द, चिकाटीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तमाशासाठी गावोगाव … Read more

डॉ.सुजय विखे यांची व्हॉट्सॲप वरुन बदनामी करणा-यां विरोधात तक्रार.

अहमदनगर :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये ‘अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केल्याचे कारणाने गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवडणुक निर्णय आधिका-यांकडे करण्यात आली आहे. सदरचे व्यंगचित्र प्रसारीत करणा-याला डॉ.सुजय विखे पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व … Read more

खा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा याची देही याची डोळा ‘सर्वांनीच अनुभवला. प्रा. बेरड यांच्या या बेरकीपणामुळे खा. गांधी समर्थक चांगलेच भडकले आहेत. बेरडने गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष … Read more

मोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली !

अहमदनगर : युती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चांगले नर्णिय घेतले असून मोदींसारखे खमके नेतृत्व देशाला लाभल्याने देशाची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणुक महत्वपुर्ण आहे. नगरमध्ये दहशत नर्मिाण करणाऱ्यांच्या व विकासकामांना खो घालणाऱ्यांच्या पाठीशी जनता कदापी उभी राहणार नाही. डॉ. सुजय विखे हे राज्यातील मोजक्या … Read more

जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपकडून ‘साकळाई’चे गाजर.

अहमदनगर :गेल्या साडेचार वर्षात पोकळ घोषणा आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी साकळाई योजनेचे गाजर दाखवण्यिाची योजना आखली आहे. हे गाजर घेवून खुद्द मुख्यमंत्री वाळकीत येणार आहेत. पण त्यांच्याकडून ही योजना पूर्ण होवू शकत नाही. या दुष्काळी भागाला केवळ राष्ट्रवादी … Read more

अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.

अहमदनगर : आज उत्तरेचे अतक्रिमण म्हणून आमच्यावर निरर्थक टिका केली जाते पण अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन आहेत. समोरचा उमेदवार मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे गुणगान गात आहे पण तुम्ही त्याला तुमच्या कामाचा अर्ज देवू शकता का? असा सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. नुसते उपलब्ध असुन चालत नाही … Read more

दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले. दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी … Read more

‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर :- एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी, एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल, अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती. त्याचा खुलासा विखे यांनी शनिवारी सादर केला आहे. … Read more

सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो. त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो. केंद्रात … Read more

मोदी नगरकरांना घाबरले ?सभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी !

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर खिशात काळ्या रंगाचा … Read more

2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !

अहमदनगर :- मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जात पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं आगमन होण्याआधी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरु झालं. परंतु अचानक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना … Read more

Live : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर … Read more