अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.
केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- Budh Gochar 2024 : 30 दिवसांनंतर बुध चालेल आपली चाल, उघडतील ‘या’ राशींचे नशीब!
- ठाकरे क्लीन बोल्ड; महायुती मारणार षटकार !
- सप्तपदीशिवाय झालेला हिंदू विवाह अग्राह्य !
- मुंबई, ठाण्यातील तापमान ४ अंशांनी घटले !
- महाराष्ट्रात मे महिन्याच्या ‘या’ कालावधी दरम्यान होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज