१०० टक्के अनुदान मिळाले नाही तर रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करू – शिवाजी खुळे
महाराष्ट्र राज्यामध्ये २५ वर्षापासूनच्या विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळाले नाही. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा भंडारदरा परिसरात रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजी खुळे व राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये ६ हजार प्राथमिक, माध्यमिक, उच्च … Read more