आ. आशुतोष काळे यांचे हात आणखीनच बळकट! तिळवण तेली समाज या निवडणुकीत आ.काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे रिंगणात असून त्यांना शहरातील आणि मतदारसंघातील विविध समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे व त्यांनी देखील आता प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून नागरिकांशी संवाद साधने तसेच प्रचार फेऱ्या या माध्यमातून ते मतदारांपर्यंत … Read more

आशुतोष काळे यांना जेवढा लीड तेवढा कोपरगावला जास्त निधी आणि त्यांना दिली जाईल चांगली जबाबदारी- अजित दादांचा वादा

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, … Read more

जनतेने असा आशीर्वाद द्यावा की मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक झाले पाहिजे, त्यानंतर विकासाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही-आ.आशुतोष काळे

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांचा जोरात प्रचार सुरू असून या मतदारसंघातील ग्रामीण भागातच नाही तर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे व शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या … Read more

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाला होणार ‘या’ दिवसापासून सुरुवात; वाचा महत्वाची अपडेट

sugar factory

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे साखर कारखान्यांचा आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असून या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सध्याचा कालावधी विधानसभा निवडणुकांचा जरी असला तरी देखील कारखान्यांचा गाळप हंगामाला देखील आता काही दिवसांनी सुरुवात होणारी आहे. या हंगामामध्ये तसे पाहायला गेले तर उशिराच कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत … Read more

कोपरगाव मधून आ. आशुतोष काळे यांचा मार्ग मोकळा? कोल्हे घेणार निवडणुकीतून माघार? दोन दिवसात स्नेहलता कोल्हे करणार भूमिका जाहीर

ashutosh kale

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी प्रमुख राजकीय संघर्ष हा कोल्हे आणि काळे यांच्यामध्ये  दिसून येतो. गेल्या काही दिवसांपासून आपण कोपरगावचे राजकारण बघितले तर यामध्ये आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. गेल्या कित्येक दिवसापासून विवेक कोल्हे हे मोठ्या … Read more

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून ऊस अंतिम दराचे 125 रुपये 14 ऑक्टोबर पूर्वी होणार वर्ग व कर्मचाऱ्यांना 20 टक्के बोनस-आ.आशुतोष काळेंची घोषणा

sugar factory

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सन 2024-25 या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नुकताच पार पडला व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे हे होते. यासोबतच  चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते … Read more

कावीळ झालेल्यांना जसे पिवळे दिसत नाही तसेच विरोधकांना विकास दिसत नाही; आमदार आशुतोष काळे यांची विरोधकांवर टीका

ashutosh kale

Ahmednagar News: राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजू लागला आहे.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला दिसून येत आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत सगळेच मंडळी आता विधानसभेच्या कामकाजात व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विकास कामांचा धडाका किंवा भूमिपूजनाचे कार्यक्रम देखील होताना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीनचे मिळाले 15.62 कोटी रुपयांचे अनुदान! शेतकऱ्यांमध्ये समाधान

dhanjay munde

Ahmednagar News: सरकारच्या माध्यमातून 2023 च्या खरीप हंगामामध्ये  कापूस आणि सोयाबीन पिकाचे जे काही नुकसान झाले होते त्या नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सरकारच्या माध्यमातून या अनुदानासाठी तारीख पे तारीख देणे सुरू होते व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण पसरले होते. मोठ्या प्रमाणावर कापूस आणि … Read more

नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणातील आरोपी विवेक कोल्हे यांच्या निकटचे? राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्षांनी दाखवले फोटो

vivek kolhe

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये सध्या आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचे दिसून येत असून अनेक मुद्द्यांना धरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. नुकताच कोपरगाव शहरामध्ये गोळीबार प्रकरण घडले होते व या प्रकरणी विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी विविध मुद्द्यांना धरून … Read more

अहमदनगरमधील कोपरगाव येथे कोल्हे-काळे यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी! स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर का नेली? गोरक्षनाथ जामदारांची विवेक कोल्हेवर टीका

Ahmednagar News:- विधानसभा निवडणूक आता जशी जशी जवळ येत आहे तशी तशी राज्याच्या राजकीय वातावरणामध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झळू लागल्या आहेत तसेच राजकीय वातावरण गरम झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अगदी याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण देखील या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापदायक झाल्याच्या आपल्याला दिसून येत असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरांमध्ये मात्र आमदार आशुतोष काळे आणि … Read more

विकासाची गंगा अविरतपणे अशीच वाहती ठेवायची तर पाठीशी राहा, विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील: आ.आशुतोष काळे

ashutosh kale

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आमदारांनी कामाचा धडाका लावला असून काही कामांचे भूमिपूजन केले जात आहे तर काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण देखील केले जात आहे. अगदी याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे कालव्यातून विविध गावातील बंधारे तुडुंब भरले असून या … Read more

आ. आशुतोष काळे यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला ‘हा’ शब्द केला पूर्ण

ashotosh kale

राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 चे वारे आता जोरात व्हायला लागले असून प्रत्येक पक्षामध्ये आता या विधानसभा निवडणुकीसाठीची आवश्यक मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवण्याचे आवाहन महाविकास आघाडी पुढे आहे तर महायुती पुढे … Read more

पालखेड धरणातून ७२३ क्युसेकने विसर्ग सुरू, ओव्हर फ्लोचे पाणी कोपरगावच्या पूर्व भागासाठी द्या – विवेक कोल्हे !

vivek

पालखेड धरण ६५ टक्के भरले असून, जवळपास ७२३ क्युसेकने ओव्हर फ्लो चालू आहे. कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरलेले नाहीत. त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी, लौकी, भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहेत. ओव्हर फ्लोच्या पाण्यातून … Read more

पत्रकाराच्या घरात चोरी, हजारो अमेरिकन डॉलरसह लाखोंचा मुद्देमाल लांबवला !

chori

कोपरगाव येथील एका ज्येष्ठ पत्रकार यांच्या धारणगाव रस्त्यानजीक असलेल्या बंगल्यावर पाच ते सात चोरट्यांनी रात्री १ वाजता कडी- कोयंडा तोडून ५० हजारांची चांदी व चांदीचे भांडे, १५ हजार रुपये रोख रक्कम व २ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत १ लाख ६० हजार) असा ऐवज चोरून नेला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा … Read more

दारणेतून ४६ हजार क्यूसेक्सने पाणी सोडले, गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली !

godavari

दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर नाशिक, घोटी, इगतपूरी व धरण कार्यक्षेत्रात २४ तासात ४९५ मिलिमीटर म्हणजेच २० इंच दमदार पाऊस पडल्याने दारणा, गंगापूर धरणे ८६ टक्के भरले आहे. दारणा धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला तर भाम, भावली धरणे पुर्णपणे भरले आहे. ६४ दिवसात नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून जायकवाडीकडे ७४ हजार ७९३ क्युसेक्स म्हणजेच ६ टीएमसी पाणी … Read more

नदीत वाहून जाणाऱ्या दोन भावांना साडीच्या आधाराने वाचविले, ताईबाईंच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक !

rescue

गोदावरी नदीच्या पाण्यात तीन सख्खे भाऊ वाहून जाताना काठावर जवळच शेळ्या चारणाऱ्या ताईबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने तिसऱ्या भावाला वाचविण्यात अपयश आल्याची हुरहुर त्यांना कायम आहे. ताराबाई यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक दारणा धरण क्षेत्रात झालेल्या … Read more

आषाढी वारीच्या विशेष बसेसमुळे कोपरगाव आगाराला १९ लाखांचे उत्पन्न !

kopargaon busstand

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. कोपरगाव आगाराच्या एकूण ३० बसेस होत्या. त्या बसेसमधून ७ ते २१ जुलै या १४ दिवसात २१२ फेऱ्या झाल्या असून ११००० प्रवाशांकडून कोपरगाव आगाराला सवलतींसह एकूण १९ लाख ७ हजार ६४८ रुपये इतके उत्पन्न मिळाले, अशी माहिती आगारप्रमुख अमोल बनकर … Read more

महिलेने वाचविले दोघांचे प्राण, मंजूर येथून गोदावरी नदीपात्रात तरुण बेपत्ता, प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू !

nadi

दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी -हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५) नदीमध्ये गेले; मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये वाहून गेले असून पाण्याचा प्रवाह जास्त असून शोधकार्य सुरू असल्याचे … Read more