या तालुक्यातील आरटीओ कॅम्प बंद केल्याने वाहनधारकांचे हाल
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षापासून राहुरी तालुक्यामध्ये करोनाचे कारण पुढे करून कोणत्याही प्रकारचा आरटीओ कॅम्प घेतला गेला नसल्याने अनेक तरुणांना लायसन नसल्यामुळे संतापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाने तातडीने कारवाई करून राहुरी तालुक्यामध्ये कॅम्प घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी दिला आहे. भनगडे यांनी … Read more