कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या तिघांनी प्राण गमावले
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-बेशिस्त वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे… आदी घटनांमुळे अनेकदा गंभीर अपघात घडत असतात. यामध्ये अनेकदा अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच असाच एका अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची रिक्षाला धडक बसली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सुमन … Read more