कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; चोऱ्यांचे सत्र सुरूच
अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊनही चोरटे पकडले जात नसल्याने आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. पारनेर टॅंलुक्यातील भाळवणी बस थांब्याजवळच्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणावरून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बजाज सिटी 100 ही मोटारसायकल … Read more