महाविकास सरकारने ‘ह्या’ मतदारसंघासाठी ३८.४४ कोटची भरपाई केली मंजूर !
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टीने खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून महाविकास सरकारने मतदारसंघासाठी ३८.४४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही तालुक्यात नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती माजी आमदार चंद्रशेखर घुले व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॕॅड. प्रताप … Read more