सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने जिल्हा व तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने त्वरित पंचनामे करवे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच येथे नूतन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, जिल्हाधिकारी … Read more