निसर्गाने हिरावला घास आता त्यांना केवळ मदतीची आस
अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या प्रकोपापुढे टिकू नाही शकला. या आर्थिक नुकसानीने बळीराजा हतबल झाला आहे. आता या भयाण परिस्थितीत केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई कधी मिळणार एवढीच आस लागून आहे. परतीच्या … Read more