केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे – बाळासाहेब थोरात
अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी … Read more