राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं – आमदार बबनराव पाचपुते
अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला असून या निष्क्रिय सरकारला जनतेला होणाऱ्या अगणित त्रासाची कसलीच जाणीव राहिलेली नाही, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी केली. महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला … Read more