अहमदनगरमधील ‘त्या’ १२५ शिक्षकांना नियुक्त्या, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची वर्णी, जिल्हांतर्गत बदल्यांबाबत मात्र संभ्रम?

zp

Ahmednagar News : राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना तीन महिन्यांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने पाठवण्यात आले होते. परंतु, लोकसभेसह विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना पदस्थापना न मिळाल्याने, हे शिक्षक अधांतरी होते. मंगळवारी या १२५ शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य … Read more

दुधातील भेसळ बंद झाल्यास दूधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल – शेतकरी नेते सुरेशराव लांबे

dudh bhesal

गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुडघ्याला असा प्रकार पाहायला मिळत आहे. दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी ओरडणारे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टिका करीत दूधातील भेसळ थांबल्यास दूधाला प्रतिलिटर ५० रुपये … Read more

८ ते ९ हजारांचा दर ! यंदा उडीद, मूग शेतकऱ्यांना मालामाल करणार

moog

Ahmednagar News : बाजारात सध्या गहू, ज्वारी या धान्यांना चांगला भाव भेटल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनने मात्र शेतकऱ्यांची नाराजगी केली. परंतु याची कसर उडीद, मूग या पिकांनी भरून काढल्याचे पाहायला मिळाले. मृग नक्षत्रातील पाऊस गेल्यावेळी फारच कमी झालेले असल्यामुळे उडीद, मूग पिकांचे उत्पादन भरघोस निघाले नाही. त्यामुळे उडीद, मूग या पिकाला चांगला दर मिळाला होता. दरम्यान … Read more

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यात येणार – ना. विखेंची माहिती

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. या विभागांची पुनर्रचना करतांना कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही. त्यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा सर्वसंमतीने विचार करावा, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंगळवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. … Read more

आठ महिन्यांत नऊ लग्न करणारी ‘सिमरन’ टोळीसह गजाआड, लग्नाळुंना हेरून ‘असा’ टाकायची डाव

crime

Ahmednagar News : बातमीचे टायटल वाचूनच धक्का बसला असेल ना? पण हे खरे आहे. पोलिसांनी पकडलेल्या टोळीतील सिमरनने आठ महिन्यांत तब्बल नऊ तरुणांशी लग्न केलेय. लग्नाळुंना हेरून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव येथील तरुणाशी लग्न करून २ लाख १५ हजार रुपये घेऊन डोळ्यात मिरची टाकून पळून जाणाऱ्या … Read more

खरीप हंगाम २०२४ साठी आ. काळे भरणार शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज !

ashutosh kale

खरीप हंगाम २०२४ साठी पिकविमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. यंदाही शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिकविम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे की, दुष्काळ, … Read more

सरकार स्वस्तात विकणार कांदे, टोमॅटो ! शेतकऱ्याकडून जास्त भावात घेणार, अर्ध्या किमतीत बाजारात विकणार

onion

सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याचे भाव २५ रुपये किलोच्या पुढे अगदी ४० पर्यंत गेले आहेत. तर टोमॅटो, बटाटे अनुक्रमे ६० ते ४० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आता यावर पर्याय म्हणून कांदे, टोमॅटो आणि अन्य भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारने ‘खरेदी-विक्री’ योजना तयार केलीये. सरकार … Read more

मुलांची विक्री करणारी टोळी कार्यरत, वीस तीस हजारांत वेठबिगारीसाठी विक्री, अहमदनगर हादरले

crime

Ahmednagar News : शाळा शिकण्याच्या वयात अल्पवयीन मुलामुलीस वीस तीस हजार रुपयांमध्ये विकत घेऊन तिच्याकडून कबाडकष्ट करून घेतले जात असल्याचे धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आले आहेत. मुलांची विक्री करणारी टोळी कार्यरत असून विकत घेतलेल्या मुलांना गुलामासारखी वागणूक देत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील बारा वर्षीय मुलाची वार्षिक तीस हजार रुपयांत वेठबिगारीसाठी … Read more

अहमदनगर ओलेचिंब ! आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी, घरांची पडझड, तलाव ओहरफ्लो, पहा आकडेवारी

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विसावलेला पाऊस आता पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २४ मि.मी. पावसाची नोंद झाली. जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत व नगर तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. जामखेड शहरासह … Read more

पिकावरील अमर्याद खते व तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीचा कस बिघडतोय !

tanaanashak

शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढला त्यामुळे जमिनीची सुपिकता सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ढासळत आहे. जमिनी खारपड व चोपन होत आहेत. उत्पादन खर्च वाढून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत असताना दुसरीकडे वर्षाकाठी हजारो लिटर तणनाशकांचा … Read more

संगमनेरमध्ये १९ वर्षांची तरुणी बेपत्ता, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचा इशारा !

apaharan

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील १९ वर्षांची मुलगी नुकतीच बेपत्ता झाली आहे. सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलिसांकडे केली असून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पठार भागातील राहणारी व सध्या एका … Read more

आता लोकसंख्येनुसार होणार जिल्हा तहसिलची विभागणी ना. विखे यांची ग्वाही !

TAHASIL VIBHAG

राज्यातील तहसील कार्यालावरील वाढता व्याप पाहता महसूल विभागाने नवीन महसूल कार्यालये निर्मितीसाठी गठीत केलेल्या उमाकांत दांगट समितीला लोकसंख्येच्या आकारमानाने तहसील विभागाची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात येतील. अशी माहिती महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. त्याच बरोबर सभागृहातील आलेल्या सर्व सूचना या समितीला देऊन लवकरच समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल, असे मंत्री विखे … Read more

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठे नुकसान !

dhagfuti

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डासहित जामखेड शहरात ८ जुलै रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने छोट्या बंधाऱ्यासहित मोहरी तलाव हा केवळ दोन तासात भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याचा प्रकार २५ वर्षात पहिल्यांदाच घडला असल्याचे जुने जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोहरी येथील काही शेतकऱ्यांचे मात्र या तुफान मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद … Read more

राज्यात नवे जिल्हे, तालुक्यांची निर्मिती करण्याची गरज, दांगट समिती करणार अभ्यास – महसूल मंत्री विखे-पाटील

vikhe

वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांच्या निर्मितीबाबत शासन विचार करीत आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला २५ जुलैपर्यंत अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे नवीन तालुक्याची निर्मिती … Read more

ती वाघनखे शिवरायांची नाहीतच, शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप – इंद्रजित सावंत

vaghanakhe

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत, असा कोणताही पुरावा आमच्याकडे नसल्याची कबुली खुद्द व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिली आहे. मात्र जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असे भासवून शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी … Read more

विमा कंपन्यांनी चक्क एका शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे कमवले ‘इतके कोटी’ ? आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत ‘ही’ संघटना देखील उतरणार रस्त्यावर!

Ahmadnagar News : राज्य सरकारने एकीकडे राज्यात एक रुपयात पीकविमा या नावाने १० हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावामध्ये अत्यंत तुटपुंजी वाढ देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्यात परत कोसळलेल्या दुधाचे भाव वाढण्यासाठी शेतकरी आंदोलनं करत असताना हजारो टन दूध पावडर आयात … Read more

विधानसभेआधीच ‘त्या’ ८४ ग्रामपंचायतीचा बिगूल वाजणार ? राज्य निवडणूक आयोगाची तयारी

Ahmadnagar News : नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायत सदस्य मंडळ आणि विविध कारणामुळे रिक्त असणार्‍या १५५ सदस्यांच्या जागांसाठी पुढील महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेआधीच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी तयारी सुरू केली असून मंगळवारी (दि.९) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर १९ जुलैला प्रभागनिहाय अंतिम मतदार … Read more

शिक्षक बदल्या : ३८०० पेक्षा जास्त शिक्षकांनी केले बदलीसाठी अर्ज मात्र रिक्त जागा अवघ्या ४५०

Ahmadnagar News : लोकसभेच्या आचारसंहितेत लटकलेल्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी हालचालींना वेग आला आहे. या वर्षी जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी ३८०० पेक्षा जास्त शिक्षकांनी अर्ज केले आहेत, तर रिक्त जागा मात्र ४५० आहेत. मात्र, तत्पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेने स्वः तालुक्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या १२५ शिक्षकांना या रिक्त जागांवर तालुका … Read more