Ahmednagar Politics : सुप्यातील खंडणीखोरांचा वेगळा विचार करावा लागेल ! पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नेमका इशारा काय व निशाणा कुणीकडे? पहा..
Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय गणिते जो तो आपल्या पद्धतीने आखत आहे. दरम्यान आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. सुपा एमआयडीसीत सगळे खंडणीखोर जमा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. शिर्डीतील माध्यमांशी बोलताना … Read more