Ahmednagar Politics : सुप्यातील खंडणीखोरांचा वेगळा विचार करावा लागेल ! पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नेमका इशारा काय व निशाणा कुणीकडे? पहा..

vikhe patil

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय गणिते जो तो आपल्या पद्धतीने आखत आहे. दरम्यान आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. सुपा एमआयडीसीत सगळे खंडणीखोर जमा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. शिर्डीतील माध्यमांशी बोलताना … Read more

राष्ट्रीय महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न केल्यास काम बंद पाडू : भोसले

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार व जलदगतीने पूर्ण करावे. अन्यथा सदरचे काम बंद पाडले जाईल व ५ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दिला आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम नियमबाह्यारितीने होत असून, यामध्ये महामार्गालगत राहणारे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा कोणात्याही … Read more

ग्रामसेवकावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून सदरचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय काम न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामविकास अधिकारी नारायण घेरडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. चापडगाव ग्रामपंचायत बाजार तळावर इलेक्ट्रिक पोलवर फ्लेक्स बोर्ड झाकलेला नव्हता याबाबत … Read more

‘गौरी शुगर’च्या सांडपाण्यामुळे सजीव धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील ओंकार ग्रुपच्या गोरी शुगर अँड डीस्लरिज या खाजगी साखर कारखान्याने परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडलेल्या मळी आणि आरोग्यास घातक असलेले रसायन मिश्रित पाण्यामुळे पशू-पक्षी, जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून … Read more

रेंज मिळत नसल्याने जळवाडीकर करणार सीमकार्डची होळी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकीतील जळवाडी येथील मोबाईलधारकांना कुठल्याही टॉवरची रेंज मिळत नसल्याने सर्व सीम कार्डची होळी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. सध्याच्या काळात मोबाईल हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. विविध कामांसाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. असे असताना रेंज अभावी जळवाडीच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळकी येथे सर्व कंपन्याचे टॉवर … Read more

रील पेक्षा रियल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : रील पेक्षा रियल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉ.सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ … Read more

Ahmednagar News : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा गाळात रुतून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथे रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३) राहणार निमगाव खलु ता.श्रीगोंदा याचा शेततळ्यातील चिखलात रुतुन मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे खोदलेल्या अनधिकृत शेततळे मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बरकडे कुटुंबाने केली आहे. सविस्तर माहिती अशी कि सोमवार … Read more

Ahilyanagar News : मृत्यूनंतरही भोग संपेनात ! नगरमधील अमरधाममध्ये मृतदेहांसोबत होतेय ‘असे’ काही..

antyavidhi

मृत्यू झाला म्हणजे सगळे संपले असे म्हणतात. परंतु नगरच्या अमरधाम मध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. येथे मृत्यूनंतर देखील ससेहोलपट होत आहे. मृतदेहांची मन ओशाळून टाकणारी विटंबना होत आहे. स्टेशन रोड परिसरामध्ये अमरधाममध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी मृतावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचे नातेवाईक विधी झाल्यानंतर निघून गेले. त्यानंतर श्वानांनी मृताचे … Read more

Ahmedanagar News : उष्णतेच्या लाटेचा इशारा ! अहमदनगरचा पारा ३८ अंशावर, सर्वाधीक तापमान असणाऱ्या शहरांत तिसऱ्या स्थानावर

Weather News

Weather News : सध्या वातावरण चांगलेच उष्ण व्हायला लागले आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढत आहे तसतशी उष्णतेची काहिली वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. सध्या मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला आहे. अजून मे महिना तोंडावर आहे. त्यामुळे उष्णतेची काहिली आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त … Read more

आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा, प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार

Sujay Vikhe Patil News

जामखेड,२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. … Read more

अहमदनगरचे विभाजन दोन नव्हे तर चार भागांत होणार? चार जिल्ह्यांची निर्मिती होणार ! पहा काय सुरु आहे प्लॅनिंग

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे हा मुद्दा अनेक दिवसांपासून भिजत घोंगडे आहे. अनेक निवडणूक झाल्या पण हा विभाजनाचा मुद्दा मात्र काही सुटला नाही. जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या अनेक गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे हे विभाजन व्हावे व दोन जिल्ह्याची निर्मिती व्हावी अशी एक मागणी आहे. त्यामुळे नगर व श्रीरामपूर किंवा शिर्डी असे दोन जिल्हे होतील … Read more

युवतींची छेड काढणाऱ्यावर कारवाईसाठी मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील दोन युवतींची भरचौकात छेड काढणाऱ्या माथेफिरू व तथाकथित मनोरुग्णाविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज (दि.१) रोजी सकल हिंदू समाज शेवगाव यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेवगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एका तथाकथित मनोरुग्ण माथेफिरू नशेच्या धुंदीत महिला व युवतींची … Read more

भंडारदऱ्यातील रस्ता म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलेल्या भंडारदरा पर्यटनस्थळावर रस्त्यांनी कात टाकली असली, तरी डांबरीकरण चांगले आणि सिमेटीकरण खराब अशी रस्त्यांची अवस्था असल्याने या खराब रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे रस्ते म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे बोलले जात आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ, त्यामुळे वर्षभर भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदी पात्रात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश रमेश गोडसे (वय ३२, रा. सुकेवाडी रोड, संगमनेर) असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. शैलेश हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेला होता. रविवारी दुपारी संगमनेर … Read more

व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना काहीसा दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : काल सोमवारी (दि.१) आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात काही अंशी कपात झाल्याने हॉटेल व्यवसाविकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. नव्या आर्थिक वर्षातील काल पहिला दिवस होता. या दिवशी कोणती गोष्ट महाग होते आणि कोणत्या वस्तूचे दर कमी होतात. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांना काल महागाईतून काहीसा दिलासा … Read more

शितपेयांच्या दुकानांमध्ये होतेय खुलेआम भेसळ

Ahmednagar News

Ahmednagar News : महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तेव्हापासून लोकांचा कल थंड पेयांकडे वायू लागला आहे. याचा गैरफायदा काही जणांनी घ्यायला सुरुवात केली असून अनेक शितपेयांना दुकानांमध्ये खुलेआम भेसळ केली जात असून वापरण्यात येणारा बर्फही अशुद्ध पाण्यापासून बनविण्यात येत आहे. बाकडे प्रशासन सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हाचे … Read more

निघोज परिसरात विजेचा लपंडाव; व्यावसायिकांसह ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या कडक उन्हामुळे प्रचंड उष्णता जाणवते, अंगाची लाही लाही होते आहे, अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. त्यातच भरीस भर म्हणून निघोज परिसरात कायमच विजेचा लपंडाव असतो, जी वीज मिळते, तिही कमी दाबाने मिळते, त्यामुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत. निघोज गाव हे तालुक्यातील सर्वात मोठे व सघन गाव असून, बाजारपेठेचे आहे. … Read more

Ahmednagar News : मुलीचे लग्न पाहण्याआधीच आईचा मृत्यू, पत्रिका द्यायला जातानाच अपघातात काळाचा घाला

Shrigonda Accident

काळजाला भिडणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या आईचा मुलीच्या अंगावर अक्षता पडण्याआधीच मृत्यू झाला आहे. मुलीचे लग्न उंबरठ्यावर येऊन ठेपलेले असतानाच मुलीच्या आईवर अपघातामध्ये काळाने घाला घातला व आईचा जीव घेतला. ही अपघाताची घटना नगर तालुक्यातील वाळकी शिवारात घडली असून मृत आई ही चास येथील आहे. सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय … Read more