नगरमध्ये ‘राडा’ स्टाईल फोफावतेय ! किरकोळ कारणावरून गटतट एकमेकांना मारतायत, ना गुन्हा ना कारवाई.. सगळंच सिनेस्टाइल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह उपनगरामधील वातावरण कलुषित व्हायायला लागलं आहे. सहनशीलता राहिलीच नाही की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणातून भांडणे करायची त्यानंतर लगेच मित्रांना बोलावून घ्यायचे व लगेच हाणामाऱ्या सुरु करायच्या असे वातावरण सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे याना ना कसली भीती ना कसला धाक. यावर ना गुन्हे दाखल होतात तर … Read more

शोध कुणबी नोंदींचा ! अहमदनगर जिल्ह्यात किती आढळल्या नोंदी? किती तपासले दस्तऐवज? अंतिम अहवाल नाशिक विभागाकडे गेलाय का? पहा सर्व माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलने झाली. मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण झाले. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी आंदोलने दररोज सुरु आहेत. याची दखल घेत शासनाने मराठा-कुणबी नोंदी तपासणीची विशेष मोहीम सुरु केली. या मोहिमेत सुमारे १ कोटी शासकीय दस्तऐवज तपासण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तर तब्बल १ लाख ४७ हजार नोंदी मराठा … Read more

Ahmednagar News : एक रुपयांत पीकविमा ! दोन लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ, रब्बी पिकांसाठी कधी पर्यंत मुदत? पहा सविस्तर माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनातर्फे शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेंतर्गतच शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीकविमा सरकारने जाहीर केला. अवघ्या रुपयात विमा कवच मिळत असल्याने लाखो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा कवच घेतल्यानंतर आता रबी पिकांसाठी विमा कवच शेतकरी घेत आहे. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी घेतला विमा? रबी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत … Read more

अण्णा पाठिमागे पळत आला..दरवाजा तोडून घरात घुसला..तो फाशी देऊन टाकणार होता नदीत..अण्णा वैद्य प्रकरणात नेमकं काय घडलं? मुलीने सांगितला आपबीतीचा थरार..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा अकोलेतील अण्णा वैद्य प्रकरणामुळे राज्यात गाजला. मुलीची छेड काढल्याने जमावाने केलेल्या हल्ल्यात मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) ठार झाला. त्याच्यावर या आधीही महिलांना मारून पुरून टाकल्याचा आरोप होता. आता या घटनेनंतर सदर पीडितेने आपबिती सांगितली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता तिच्या मैत्रिणीकडे चालली होती. अण्णा वैद्य … Read more

महिलेच्या डोळ्यात निघाले तब्बल जिवंत जंत ! डोळ्यांना खाज सुटल्यानंतर…

Women

चीनच्या कुनमिंगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून तब्बल ६० जिवंत जंत बाहेर काढले आहेत. महिला तिच्या डोळ्यांना खाज सुटल्यानंतर रुग्णालयात गेली होती, जिथे तिला कळले की, तिला जंताचा संसर्ग झाला आहे. काही वेळाने तर आधीच हादरून गेलेल्या महिलेच्या पापण्या आणि डोळ्यांच्या बुबुळांमधील जागेत जंत रेंगाळत असल्याचे आढळून आले. हेल्थकेअरमधील … Read more

टेलच्या शेतकऱ्यांना नक्की पाणी मिळणार – खासदार सदाशिव लोखंडे

MP Sadashiv Lokhande

निळवंडे समितीची बैठक झाली असून, टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत टेलच्या धनगरवाडी, चितळी भागातील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची हमी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेले काम स्वखर्चातून पूर्ण केल्यानंतर खासदार लोखंडे यांच्या उंबरगाव येथील निवासस्थानी चितळी, धनगरवाडी येथील निळवंडेच्या टेलच्या लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांची भेट … Read more

निळवंडे डाव्या कालव्यावरील वितरिकेतून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा

Nilavande Left Canal

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावरील निम्नस्तर वितरीकेतून पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर घेण्यात आल्यामुळे निळवंडे लाभक्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याच्या सद्य परीस्थितीबाबत आढावा घेतला. लाभक्षेत्रातील वितरीकेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक राजकीय घटना ! ‘ते’ तीन नेते एकाच व्यासपीठावर…

Ahmednagar

मी माझा कामासाठी गावाकडे आलो होतो. तुम्ही माझ्या गावात आले आहात, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. योगायोगाने मी याच परिसरात होतो, मग तुमचे स्वागत करावे म्हणून आलो आहे. गावाचा नागरिक म्हणून खासदार डॉ. सुजय विखे यांनी गावासाठी काहीतरी भरीव द्यावे, अशी मागणी करतो, असे सांगून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी खासदरा डॉ. सुजय विखे व … Read more

डॉ. सुजय विखे वाटणार दोन लाख किलो साखर, लोकसभेसाठी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फंडा !

Sujay Vikhe

आगामी लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगानं सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. यात खा. सुजय विखे पाटीलपल्या शैलीत मतदारांशी कनेक्ट होण्यासाठी विविध फंडे वापरत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी साखरपेरणी करायला सुरतवात केली आहे. अगदी तळागातील सामान्य जनतेशी कनेक्ट होण्यासाठी त्यांनी जामखेड तालुक्यात दोन लाख १२ हजार ५०० किलो साखर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध धंद्यांविरोधात कोतवाली पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी, अवैध धंदे केले उध्वस्त

Ahmednagar breaking

अहमदनगर शहरातील अनेक शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे सुरु असल्याचे चित्र दिसते. हाच मुद्दा हेरंब कुलकर्णी यांनी देखील पुढे केला होता. त्यांच्यावर हल्ला होऊन हे प्रकरण राज्यभर गाजलेही होते. परंतु आता कोतवाली पोलीस या अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. आज कोतवाली पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात अतिक्रम करत अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई केली. … Read more

संगमनेरातील नेहरू गार्डनमधील रेल्वेला अपघात; एक बालक गंभीर जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील नगरपरिषदेच्या नेहरू उद्यानामधील लहान मुलांसाठी असलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सात वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या न्यायालयासमोर संगमनेर नगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही वर्षांपूर्व रेल्वे घेण्यात आली आहे. दररोज सायंकाळी … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीची हरितक्रांती

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत असून धरणाचा ९७वा वाढदिवस रविवारी भंडारदरा धरणावर शेंडीच्या ग्रामस्थांसह अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येऊन जलपूजन करण्यात आले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात उंचीवर व दगडात बांधकाम केलेले ब्रिटीशकालीन धरण आहे. भंडारदरा धरणाचे काम १९१० साली सुरु होऊन १९२६ साली ते बांधुन पुर्ण झाले. १० … Read more

कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात ! लिलाव पाडले बंद

Onion Price

Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपयांपर्यंत गडगडला, यामुळे शेतकरी मोठ्या … Read more

संगमनेरकर इकडे लक्ष द्या ! बिबट्या तुमच्या घरापर्यंत आलाय…

Ahmednagar News

Ahmednagar News : डोंगरदऱ्यात व जंगलामध्ये आढळणारे बिबटे आता नागरी वस्तीमध्येही दिसू लागले आहे. शहरातील देवाचा मळा, घोडेकर मळा, पंचायत समिती परिसर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात भरवस्तीमध्ये १८ वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली … Read more

आ.जगतापांच्या सोबतीने नगरचा विकास, तर काहींची मेंदू तपासणीही करू.. खा. सुजय विखेंचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांची जोडगोळी सध्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चेत आहे. दोघेही एकमेकांना एकमेकांच्या पक्षात येण्याचे आमंत्रणही देतात. आता खा. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा शहर विकासाचा नारा देत विरोधकांवर तोफ डागली. मी जेव्हापासून खासदार झालो तेव्हापासून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आलोय. आता आ. संग्राम जगताप व … Read more

Ahmednagar Breaking : ‘त्या’ गुन्ह्यात अवघ्या २४ तासात एका महिलेसह दोघांना अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भावाला जेलमधून सोडविण्यासाठी आणलेली ५ लाखांची रोख रक्कम व एक मोबाईल असा एकूण ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल दोघांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लंपास केल्याची घटना दि.६ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव परिसरात भरदिवसा घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दि.७ रोजी सुधादेवी चंदन … Read more

लवकरच नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल : खा. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसामान्य लोकांना पाण्याची सोय झाली असून, याच हळगाव गावात जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच लोकांची पाण्याची सोय होणार आहे. आडगाव गावामध्ये विजेचा प्रश्न असेल किंवा डीपीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न येत्या काळात सोडवणार आहे. … Read more

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार

Ahmednagar News

Ahmednagar News : १०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्युसेकने पाणी यायला पाहिजे; परंतु आज ते टेलला फक्त ५० क्युसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या … Read more