अहमदनगर जिल्ह्यात ! आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

Ahmednagarlive24

Ahmednagar News : सततच्या आजारपणाला कंटाळून ७० वर्षीय व्‌द्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्‍यातील खंडाळा येथे शुक्रवारी (दि.२५) सकाळी घडली. नानाभाऊ गणपत यादव (रा.खंडाळा, ता.नगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहिती यादव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी (दि.२५) सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. ही … Read more

Shevgaon News : शेवगाव तालुक्‍यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! शासकीय कांदा खरेदी…

Shevgaon News

Shevgaon News : शेवगाव तालुक्‍यातील ढोरजळगाव येथे महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि.या राज्यस्तरीय अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून वृध्देश्वर अँग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कांदा खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे अवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सद्स्य बापुसाहेब पाटेकर यांनी केले आहे. महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि.या राज्यस्तरीय अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून वृध्देशवर अँग्रो … Read more

आमचं पाणी आम्हाला द्या अन्यथा आम्ही आंदोलन करणार – माजी आ.राहुल जगताप

Ahmednagarlive24

कुकडीच्या आवर्तनात विसापूर बाबत कायम दुटप्पी भूमिका घेतली जाते. आवर्तनात विसापूरच्या पाण्यावर दरोडा घालण्याचे काम कायम केले जाते. पाणी सोडू नये यासाठी अधिकार्‍यांवर कोण दबाव ‘टाकत आहे? याचे उत्तर प्रशासनाने दयावे. त्याच बरोबर अधिकाऱ्यांनी कुठं पण पाणी सोडावे पण आमचं पाणी आम्हाला द्या. अन्यथा आम्ही मंगळवारी गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आ. राहुल … Read more

Crop Insurance : खरीप हंगाम वाया गेल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या !

Crop Insurance

Crop Insurance : खरीप हंगाम वाया गेला असल्यामुळे विमा कंपनीकडून २५% नुकसान भरपाईची रक्‍कम अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंडळातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यानी केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही. तरीही पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, तूर, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात टिटवीच्या ओरडण्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण वाचला ! टिटवी ओरडली म्हणजे काही अशुभ घटना घडते ? नाही हो…

Ahmednagarlive24

Ahmednagar News : अशुभ असते किंवा टिटवी ओरडली म्हणजे काही अशुभ घटनांचा संकेत असतो, अशी पूर्वापार समजूत आहे; परंतु एका टिटवीच्या ओरडण्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून हर्षवर्धन विनायक पवार हा २० वर्षे वयाचा तरुण युवक बालंबाल बचावल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील घारी येथे दि. २३ रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सध्या … Read more

Nevasa News : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत ! आमदार गडाख आक्रमक म्हणाले शेतकऱ्यांना योग्य भाव मागणे …

Gadakh

Nevasa News : नेवासा तालुक्‍यात पाऊस झाला नाही.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला. साखरेवरही अशाच प्रकारे निर्यात शुल्क लावण्याचा सरकार विचार करत आहे. तालुक्यात रोटेशन सोडले जावे,यासाठी आ.गडाख आक्रमक झाले असून त्यांचा पाठपुरावा चालू झाला आहे. शासनाने कांद्याला अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासह सहा महिने झाले आहेत.शेतकर्‍यांच्या पदरात अजूनही अनुदानाची रक्‍कम आली नाही. केंद्र … Read more

Bhandardara Dam : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भंडारदरा धरणाबाबत ब्रेकिंग बातमी !

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण कधी भरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. धरणामध्ये आधीचे ४५ टक्के पाणी शिल्लक असल्याने यावर्षी धरण भरण्याचे सर्व रेकॉर्ड तुटतील, अशी शक्‍यता होती; मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेल्या पावसात अनियमता होती. अखेर काल भंडारदरा धरण ओसंडून वाहू लागले असून ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले … Read more

Ahmednagar News : वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडले ! आता शेतकरी म्हणतात…

Ahmednagar News

Ahmednagar News : वांबोरी चारीला मुळा धरणातून सोमवारी पाणी सोडण्यात आले. पाथर्डी तालुक्‍यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वांबोरी चारीचे पाणी लाभ धारक शेतकर्‍यांसाठी फार महत्त्वाचे असून, मढी, घाटशिरस, तिसगाव या भागापासुन तलाव भरण्यास सुरुवात करावी. अशी मागणी प्रमुख्याने या भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. तिसगाव येथे पदाधिकारी व शेतकऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी पंचायत … Read more

‘अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ! अन्यथा…

Ahmednagar News

Ahmednagar News : सन २०२२ च्या अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या चुकीच्या याद्या करण्यात आलेल्या आहेत, त्या दुरुस्त करून अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हसनापूर, वरखेड येथील शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना शेवगाव येथे दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन २०२२ … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या मुळावर सरकार उठले ! कांद्यावर लावलेल्या आयात शुल्काचा निर्णय त्वरित मागे घ्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या आयात शुल्काचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात शिवसैनिकांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाऊसाहेब धस, रामकिसन भिसे, नवनाथ उगलमुगले, चंद्रकांत शेळके, उद्धव … Read more

Ahmednagar News : मोसंबी फळे गळून पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारातील भाऊसाहेब अर्जुन भुजबळ यांच्या तीन एकरपैकी अर्ध्या क्षेत्रातील झाडावरील मोसंबीची फळे गळून पडल्याने भुजबळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भुजबळ यांची पैठण उजवा कालव्यालगत साडेतीन एकर जमीन असून, त्यामध्ये तीन एकरावर मोसंबीचे ४५० झाडे लावलेली आहेत. या झाडांना फळेही जोमाने लागली होती. मात्र, खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून योग्य … Read more

Ahmednagar News : नियोजन अभावी अनेक गावे कुकडीच्या पाण्यापासून वंचित ! आ. पवार शेतकऱ्यांसाठी आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, या आवर्तनात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कर्जत तालुक्यातील करमणवाडी, येसवडी, काळेवाडी, करपडीसह पाच-सहा गावे पाण्यापासून वंचित राहण्याची तसेच थेरवडी, दुरगाव, चिलवडी व कोपर्डी येथील तलावही रिकामेच राहण्याची भीती होती. आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात … Read more

Farming News : तीन महिने उलटूनही नद्या कोरड्या; यावर्षी पावसाळ्यात पाणी टंचाई ! पिके मोजताहेत अखेरची घटका

Farming News

Farming News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव व परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके अखेरची घटका मोजत असून, जोरदार पाऊस न झाल्यास पिके हातातून जाणार आहेत. सध्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट सध्या बिकट बनत चालले आहे. परिसरात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ढोरजळगाव परिसरात … Read more

Ahmednagar News : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आ. लकेंनी थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घेतली भेट !

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे आमदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधून या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. विविध प्रश्नांवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या वेळी दिली. सध्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा पडत असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ … Read more

Ahmednagar Crime : मी जीव देईल व चिट्ठीत तुझे नाव लिहीन धमकीला ‘ती’ घाबरली ! आणि त्याने तिच्यावर….

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मुळची पारनेर तालुक्यातील व सध्या नवी मुंबई येथे राहत असलेल्या युवतीवर शेवगाव येथील तरुणाने नगर – दौंड रोडवर बाबुर्डी बेंद फाट्याजवळ असलेल्या लॉजवर व नवी मुंबई येथील रूमवर अत्याचार केला. तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी (दि.२२) रात्री … Read more

सीना नदीचे होणार रुंदीकरण ! नदीतील गाळ काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातून वाहत असलेल्या सिनानदीला आलेल्या पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नदीतील पूर नियंत्रण उपाययोजना करून नदीतील गाळ काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी खा. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more

Breaking News : बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून थेट अहमदनगरमध्ये आलेल्या चार नागरिकांना अटक !

Breaking News

Breaking News : अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून थेट नगरमध्ये आलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले आहे. हे चारहीजण नगर दौंड रोडवर खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करत होते. त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट, बनावट आधार कार्ड आणि त्या आधारे घेतलेले मोबाईल सीम कार्ड आढळून आले आहेत. या चौघांसह त्यांना घुसखोरीला मदत … Read more

रेल्वेलाईनचे दुहेरीकरण; व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण

Doubling of railway lines

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते शिरसगाव हद्दीतील रेल्वेलाईन दोन्ही बाजूने शहरातून जाणाऱ्या मार्गावरील १५ हजार व्यावसायिक, रहिवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वीच्या जागी असलेला रेल्वे मालधक्का हा स्थलांतरीत करून कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नेला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे लाईनचे दुहेरीकरणाचे तसेच रेल्वे हद्दीचे दोन्ही बाजूने मोजमाप सुरू केल्याने शहरामध्ये संताप व्यक्त होत असल्याची माहिती कामगार … Read more